माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी समस्या सोडविणार

फडणवीस यांचे संघटनेला आश्वासन संघटनेने वेधले निवेदनाद्वारे लक्ष मालवण (प्रतिनिधी) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून न्याय मिळवून देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. माध्यमिक उच्च माध्यमिक व…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २९३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १६ हजार ४१२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २९३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी पहिली प्रशासनाची डोलती नौका संभाळावी

नेहमी केंद्र सरकार व भाजपवर टिका करु नये;दोडामार्ग भाजप अध्यक्ष प्रवीण गवस 💫 *दोडामार्ग दि.२१-:* प्रत्येक वेळी केंद्र सरकार व भाजपा नेत्यांवर टिका करणाऱ्या पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी कोविड काळातील जिल्हा प्रशासनाची डोलती नौका संभाळावी. असा टोला भाजप दोडामार्ग तालुका अध्यक्ष प्रवीण गवस यांनी लगावला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्याकडून वारंवार कोविड केअर सेंटरच्या (सी.सी.सी.)…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३१ रूग्ण सापडले

शहरात १५ तर ग्रामीणात १६ *💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यात आज ३१ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५ तर ग्रामीण भागात १६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी ५, सावंतवाडी २, वैश्यवाडा १, उभा बाजार ३, सबनीस वाडा २, माठेवाडा १, लक्ष्मी नगर १ तर ग्रामीण…

Read More

डिजिटल युवा फोरमच्या पोर्टलवर कोरोना स्थितीची माहिती

बेड, ऑक्सीजन, कोविड सेंटर याची मिळतेय माहिती;मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते झाला शुभारंभ *💫वेंगुर्ले दि.२१-:* युवा फोरम भारत संघटने तर्फे कोरोना काळात लोकांना सरकारी दवाखान्यात होणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा व गैरसोय यामुळे सामान्य लोकांचे हाल होत व मनस्ताप सहन करावा लागत आहे . या वर उपाय म्हणून लोकांना सुखकर व्हावे या साठी एक डिजिटल युवा फोरम मार्फत…

Read More

निरवडे माळकरवाडीत घुसली माती

ग्रामस्थ आक्रमक:भाजपच्या विशाल परब यांचे न्याय मिळवून देण्याचे आश्वासन *💫सावंतवाडी,दि.२१-:* निरवडे-माळकरवाडी येथे अनधिकृत करण्यात आलेल्या उत्खननातील माती बाजूच्या शेतात घुसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन या प्रकरणात मध्यस्थी केली असून, याबाबत येत्या दोन दिवसात…

Read More

निवती दौऱ्यात असतानाही मुख्यमंत्री आले नाहीत

मच्छिमार, बाधितांचा भ्रमनिरास बाळू देसाई यांचा आरोप *💫वेंगुर्ले दि.२१-:* मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शासकीय दौऱ्यात वेंगुर्ले तालुक्यातील निवती किनारपट्टीला भेटीचा नियोजित कार्यक्रम असुनही चिपी विमानतळावर हेलिकॉप्टरने उतरुन त्यांनी थेट मालवण गाठले. त्यामुळे वेंगुर्ले वासीयांचा भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्री वेंगुर्ले तालुक्यातील निवती भागात येणार म्हणून मच्छिमार बांधव उत्सुकतेने वाट पाहत होते. कारण मुख्यमंत्री आले तर नुकसानीची…

Read More

केंद्राच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा राज्य शासनाने कोकणाला सढळ मदत करावी

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे मत *💫कुडाळ, दि.२१-:* कोकणाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका मोठया प्रमाणात बसला आहे. केंद्र सरकारच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा राज्य सरकारने कोकणवासीयांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री आठवले हे आज एक दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले…

Read More

सर्वाधिक नुकसान होवूनही देवगड, वैभववाडीत मुख्यमंत्री नाहीत

मुख्यमंत्र्यांनी ५६ हजार मतदारांचा अपमान केला आहे;आ नितेश राणेंची मुख्यमंत्री दौऱ्यावरुन टिका *💫कणकवली दि.२१-:* सिंधुदुर्गात सर्वाधिक नुकसान झाले देवगड आणि वैभववाडी तालुक्यात. विधानसभा निवडणुकीत 56 हजार मते शिवसेनेला कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात मिळाली. मात्र 3 तासांसाठी पर्यटक म्हणून आलेल्या मुख्यमंत्र्यांना 56 हजार मते देणाऱ्या देवगड आणि वैभववाडी तालुक्यात जावेसे वाटले नाही. तेथील मच्छीमार, आंबा बागायतदारांचे…

Read More

नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे;भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळ बाबतही घेतला आढावा_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.२-:* तौक्ते वादळामुळे झालेल्या फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वादळात झालेल्या नुकसानाबरोबरच भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळ याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. चिपी विमानतळ येथे…

Read More
You cannot copy content of this page