शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा – आ. वैभव नाईक…

*💫कुडाळ दि.०७-:* १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई, पुणे, तसेच इतर ठिकाणी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून बाहेर गावी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याची मागणी केली. या मागणीची दखल ना. उदय…

Read More

५० टक्के आसन क्षमतेने जिल्ह्यात एसटी वाहतूक सुरु

बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी *💫कणकवली दि.०७-:* कोरोना पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात नव्या नियमानुसार लॉकडॉऊनमध्ये शिथिलता करण्यात आली असून कणकवली तालुक्यातील एस. टी. सेवा ५० % आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली एस.टी स्टॅन्डवर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. 50 आसन क्षमतेच्या एसटीत 25 प्रवाशी मिळताच सोडण्यात येणार आहे व प्रवाशांनीही एसटी प्रवास करताना…

Read More

…तर अल्पावधित आपला देश कोरोनामुक्त होईल: प्रा.नाटेकर

*💫कणकवली ०७-:* कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत घरोघरी जाऊन रॅपीड टेस्ट घ्यावी . ज्या व्यक्ती कोरोना बाधित ( पॉझिटिव्ह ) सापडतील , त्यांना त्वरित औषधोपचाराने बरे करावे व अन्य व्यक्तींना अविलंब लस देऊन सुरक्षित करावे . अशा प्रकारे युध्दपातळीवर काम केल्यास अल्पावधित आपला देश कोरोनामुक्त होईल , हे ” प्रतिज्ञोत्तर ” माझे असे प्रा.महेंद्र…

Read More

आम.नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत राष्ट्रीय काँग्रेस तर्फे गरिबांना धान्य वाटप…

*💫वेंगुर्ले दि.०७-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत राष्ट्रीय काँग्रेस तर्फे गरीब लोकाना धान्य वाटप करण्यात आले. कोरोना महामारी से संकट लक्षात घेता काँग्रेसतर्फे आमदार पटोले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस वेंगुर्ले तालुकाध्यक्ष नगरसेवक विधाता सावंत, सिंधुदुर्ग काँग्रेस कार्याध्यक्ष विलास गावडे, माजी नगरसेवक मनिष परब, शैलेश करंजेकर,…

Read More

कर्मचाऱ्यांना ५ लाखाचे कोरोना विमाकवच

तळेरे ग्रामपंचायतच्यावतीने राबविला उपक्रम *💫कणकवली ०७-:* कणकवली तालुक्यातील तळेरे ग्रामपंचायतच्यावतीने कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जात असून न्यु इंडिया एंशोरन्स लि. कडून ५ लाखाची कोरोना विमा पाॅलिसी करुन देण्यात आली. तळेरे येथील कोरोना कामकाजात ग्रामपंचायत कर्मचारी महत्वाचा भाग असुन कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायत कडून कर्मचाऱ्यांचा विमा काढण्यात आला, माजी सभापती दिलीप तळेकर…

Read More

राष्ट्रीय कॉंग्रेस सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांना मातृशोक

*💫सावंतवाडी दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांच्या मातोश्रींचे चिपळूण येथे दुःखद निधन झाले आहे. काल रात्री अडिजच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्या दीर्घ आजाराने आजारी होत्या. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग कॉंग्रेसकडून दुःख व्यक्त केले जात आहे.

Read More

सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू

*आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती* सावंतवाडी आगारातून उद्या दिनांक ७ जुन पासून कणकवली, शिरोडा, दोडामार्ग, सोनुर्ली, आंबेगाव, पारपोली, आरोंदा आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या गाड्या सुरू करण्यात येत आहे. याबाबतची माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी येथून कणकवली येथे सकाळी ७:००, ८:१५, ९:००( ओरोस), १०:००, ११:३० दुपारी…

Read More

मळगाव येथील रक्तदान शिबीरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व सावंतवाडी मनसेच्यावतीने आयोजन : ५२ जणांनी केल रक्तदान *💫सावंतवाडी दि.०६-:* शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या प्रशालेत पार पडलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ५२ जणांनी रक्तदान केले. कोरोना महामारीमुळे देशात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन सह्याद्री…

Read More

*केंद्रीय समितीची मालवण किनारपट्टी भागात धावती भेट

*पंचनाम्याचे अहवाल केंद्राकडे करणार सादर; समिती अध्यक्ष अशोक परमार यांची माहिती* मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्याला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर तब्बल २१ दिवसानंतर येथील नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय समितीने आज मालवणला भेट दिली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात किनारपट्टी भागातून गाड्यांच्या ताफ्यातून धावत्या भेटी देऊन या समितीने पाहणी केली. जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल आपण…

Read More

*पळसब ग्रामपंचायतीच्या ग्राम विलगी करण कक्षाचे उद्घाटन

सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* मालवण दि प्रतिनिधी छ. शिवाजी महाराजांनी रयतेचा जाणता राजा बनून ज्या प्रमाणे आपल्या रयतेची काळजी घेतली त्याच प्रमाणे आपण आपल्या लोकांची काळजी घेऊया, गावात समता,बंधुता अबाधित ठेवत या संकटावर मात करूया.या साठी संपूर्ण शासकीय यंत्रणा आपल्या सोबत आहेअसे प्रतिपादन मालवणचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी येथे बोलताना…

Read More
You cannot copy content of this page