ओबीसींच्या भावनांचा उद्रेकाचा वणवा राज्यभर पसरल्यास मुख्यमंत्री जबाबदार
कुडाळ येथील भाजप आंदोलनात नीलेश राणेंचा इशारा *ð«कुडाळ दि.२६-:* ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. त्यामुळेच ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरला आहे. ही फक्त सुरुवात आहे, समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि संतापाचा वणवा महाराष्ट्रभर पसरला तर त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची राहील, असा गंभीर इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस खासदार निलेश राणे…
