Headlines

рдорддрджрд╛рд░ рдпрд╛рджреА рдЫрд╛рдпрд╛рдЪрд┐рддреНрд░ рд╕рдорд╛рд╡реЗрд╢рд╛рд╕рд╛рдареА рдореБрджрддрд╡рд╛рдв рджреНрдпрд╛

कणकवली तालुका भाजपची तहसीलदारांकडे मागणी *💫कणकवली दि.०६-:* कणकवली तालुक्यातील मतदार यादीतील काही व्यक्तींची नावे छायाचित्र नसल्यामुळे मतदारयादीतून कमी करण्यात येणार आहेत. कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदार हे मतदार नाव व छायाचित्र नोंदणीसाठी वंचित राहू शकतात. संबंधित व्यक्तींची नावे मतदारयादीतून कमी करण्यात येणार असल्याची प्रसिद्धी आपल्याकडून ग्रामीण भागामध्ये झाली नसल्याने तसेच आपण दिलेली मुदतवाढ ही…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА резренрео рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३७ हजार ६१५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ७२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

рдЖрдорджрд╛рд░рд╛рдВрдЪреЗ рдирд┐рд▓рдВрдмрди

भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केला निषेध *💫सिंधुदुर्गनगरी दि. ०६-:* भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांची भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भेट…

Read More

рдореБрдВрдмрдИ рд╡рд┐рджреНрдпрд╛рдкреАрдард╛рдЪреЗ рдХреБрд▓рдЧреБрд░реБ рдбреЙ.рд╕реБрд╣рд╛рд╕ рдкреЗрдбрдгреЗрдХрд░ рдЙрджреНрдпрд╛ рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗрдд

*💫वेंगुर्ला दि.०६-:* महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे असून त्यातून रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सिंधुस्वाध्याय’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई विद्यापीठाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरू केला. या उपकेंद्राचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे होणार आहे.या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर बुधवार ७ जुलै…

Read More

рдордирд╕реЗрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рд╕реБрд░реБ рдЕрд╕рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдореБрдВрдмрдИ-рдЧреЛрд╡рд╛ рдорд╣рд╛рдорд╛рд░реНрдЧ рдкрд╛рд╣рдгреА рджреМрд▒реНрдпрд╛рдЪреА рдЭрд╛рд░рд╛рдк рдпреЗрдереЗ рд╕рд╛рдВрдЧрддрд╛

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने योगेश चिले मनिष पात्रे, नंदू गाडी यांनी केली पाहणी *💫कुडाळ दि.०६-:* मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत असलेल्या जनतेच्या अनेक तक्रारींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने पक्षाच्या रस्ते – साधन सुविधा व आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले मनिष पात्रे, नंदू गाडी आदी पदाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. गेले दोन दिवस पनवेल ते…

Read More

рд╡рд┐рдЬ рдмрд┐рд▓ рдорд╛рдлрд┐рд╕рд╛рдареА рдмрд╣реБрдЬрди рдореБрдХреНрддреА рдкрд╛рд░реНрдЯреАрдЪреЗ рдХрдВрджреАрд▓ рднреЗрдЯ рдЖрдВрджреЛрд▓рди

*तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन देऊन कंदील दिला भेट* *💫सावंतवाडी दि.०६-:* महाराष्ट्र मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे जनता संकटात सापडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करावे आणि नवीन बिल योग्य रित्या करावी यासाठी आज सावंतवाडी शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली कंदील भेट आंदोलन करण्यात आले…

Read More

рдард╛рдХрд░реЗ рд╕рд░рдХрд╛рд░рдиреЗ рд▓реЛрдХрд╢рд╛рд╣реАрдЪреНрдпрд╛ рд╕рдВрдХреЗрддрд╛рдВрдЪреА рдкрд╛рдпрдорд▓реНрд▓реА рдХреЗрд▓реА

कणकवली तालुका भाजपने केला निषेध; तहसीलदाराना निवेदन सादर *💫कणकवली दि.०६-:* सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुटया ठाकरे सरकारने घेतला आहे. जनतेचे कसलेच सोयरसुतक या महाविकास आघाडीच्या सरकारला राहिलेले नाही. भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो. परंतु…

Read More

*рдЖрдВрдмреЛрд▓реАрддреАрд▓ рдкрд░реНрдпрдЯрди рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдп рд╕реБрд░реВ рдХрд░рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдкрд░рд╡рд╛рдирдЧреА рджреНрдпрд╛…

*तहसीलदार म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे आंबोली वासियांची मागणी* *💫सावंतवाडी दि.०६-:* आंबोली पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यवसायिक सध्या मेटाकुटिला आले आहे. तीन वर्षांपूर्वी आंबोली घाटात दरड कोसळल्यामुळे आणी आता कोरोनचा सावट असल्यामुळे व्यवसायिक आचे प्रचंड हाल झाले आहेत त्यामुळे आता तरी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आंबोलीतील व्यवसायिकांनी आज तहसीलदारांना…

Read More

рдорд╛рдбреНрдпрд╛рдЪреА рд╡рд╛рдбреАрдд рдкрд╛рдЯ – рдореНрд╣рд╛рдкрдг рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░ рдкрдбрд▓реЗрд▓рд╛ рдЦрдбреНрдбрд╛ рджреЗрддреЛрдп рдЕрдкрдШрд╛рддрд╛рд╕ рдирд┐рдордВрддреНрд░рдг

बांधकाम विभागाने त्वरित बुजविण्याची मागणी *💫कुडाळ दि.०६-:* कुडाळ ते पाट- म्हापण मार्गावर माड्याची वाडी गावात असलेल्या करमळगाळू मार्गावरील एका वळणावर मार्गाच्या मधोमध भला मोठा खड्डा पडलेला आहे. गेली अनेक दिवस या मार्गावर पडलेल्या या भगदाडामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतआहे. एवढेच नव्हे तर गावात शेतीची कामे सुरू आहेत. याच मार्गाने गावातील जनावरांना नेत असताना…

Read More

рдЖрдо.рднрд╛рд╕реНрдХрд░ рдЬрд╛рдзрд╡ рд╣реЗ рд╕рдВрдХрд╛рд╕реБрд░

आम.नितेश राणे यांची ट्विट करीत टीका *💫कणकवली दि.०६-:* रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नितेश राणे यांनी कडवट टीका केलीय. भास्कर जाधव हा संकासुर असल्याची प्रतिक्रिया आ. राणे यांनी ट्विटरवर दिली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी…

Read More
You cannot copy content of this page