राज्यातील दीड लाख लोक मरावे म्हणून नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा
सेनेचे खा विनायक राऊत यांचा गंभीर आरोप *⚡सावंतवाडी ता.१९ प्रसन्न गोंदावळे-:* महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक मरावे असे दिल्लीच्या भाजप राज्यकर्त्यांना वाटत असून, त्यामुळेच जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कोरोना वाढवण्याचं पाप तसेच कोरोना नियमाचा भंग खासदार नारायण राणे करत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलताना केला आहे.तसेच ते…
