कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देणार

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय;आमदार वैभव नाईक यांची माहिती *⚡ओरोस ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुरज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक संपन्न झाली. कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले….

Read More

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्या पण प्रथम पायाभूत सुविधा निर्माण करा

विमानतळाचे खरे श्रेय केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचेच:राजन तेली *⚡कणकवली ता.२७-:* चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच आहे. त्यामुळे चिपी विमानतळाचा पाया रचणारे नाम.नारायण राणे हे मंत्री व्हावेत व त्यांच्याच मंत्री पदाच्या काळात विमानतळाचे उद्घाटन व्हावे हे नियतीनेच ठरविले होते.त्यामुळे शिवसेनेने विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे,पण पायाभूत सुविधांचे काय? याचं उत्तर पालकमंत्री व आमदार ,खासदारांनी…

Read More

आजगाव बीएसएनएल टॉवर चे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये- सरपंच सुप्रिया वाडकर .. *⚡सावंतवाडी ता.२७-:* येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये आजगाव येथे होत असलेला बीएसएनएलचा टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते त्याचे विधीवत उद्घाटन होईल. अशी माहिती आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. आजगाव येथे बीएसएनएल टॉवर कार्यान्वित व्हावा…

Read More

भारतबंदला जिल्हा काँगेसचा पाठिंबा

केंद्र सरकारचा केला निषेध *⚡सावंतवाडी ता.२७-:* भारतातील शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या २७ सप्टेंबरच्या भारत बंदला जिल्हा काँग्रेस कडून जाहीर पाठिंबा देत. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.यावेळी केंद्र सरकारने केलेले तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, जिल्हाध्यक्ष…

Read More

नरसोबा मित्रमंडळाच्या १७ दिवसाच्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप

*⚡सावंतवाडी ता.२६-:* सावंतवाडी जुना बाझार येथील नरसोबा गणेशोत्सव मित्र मंडळाच्या १७ दिवसाच्या गणरायाला आज भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला आहे. यावेळी ढोल ताशाच्या गजरात भक्तीमय वातावरणात आणि कोरोना नियमांचे पालन करत मोती तलावात गणरायाचे विसर्जन करण्यात आले आहे.

Read More

घरगुती गणपतींसह कणकवली पोलीस ठाण्यातील गणपतीला देण्यात आला निरोप

*⚡कणकवली ता.२६-:* गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…असा जयघोष करीत 17 दिवसांच्या घरगुती गणपतींसह कणकवली पोलीस ठाण्यातील गणपतीचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांचे अंतकरण भरून आले होते. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. बाप्पाच्या भक्तीत गणेशभक्त लीन झाले होते. रविवारी सायंकाळी गणेशभक्तांनी गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी…

Read More

अवजारे विकणाऱ्या लोहार कुटुंबाचे १४ हजार चोरट्याने केले लंपास

*⚡सावंतवाडी ता.२६-:* शहरातील विठ्ठल मंदिर समोरील एका बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये झोपलेल्या एका लोहार समाजातील कुटुंबीयांचे तब्बल १४ हजार रुपये चोरट्यांनी काल रात्री लंपास केले आहेत. हा प्रकार काल रात्री सुमारे ३ च्या सुमारास घडला असून, याबाबत सबंधित महीलेने पोलिस स्थानकात धाव घेत अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात…

Read More

मृत्यूनंतर कार्याची आठवण रहावी म्हणून वृक्ष रोपण

वैभववाडी प्रतिनिधी खांबाळे हेदीचाटेंब(धनगरवाडी) येथील गेले काही वर्ष होतकरू, मनमिळाऊ अशा व्यक्तिमत्व असलेले समाज बांधव यांचे निधन झाले, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महिला आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्ष सौ. सायली जनार्दन बोडेकर यांच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहभागातून फळझाड प्रजातीचे वृक्ष रोपे लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला गावचे सरपंच सौ.गौरी गणेश पवार,समाजसेवक…

Read More

खरेदी-विक्री संघाचा भात खरेदीचा उच्चांक

५ कोटी ८८ लाख ५० हजार १७४ रुपयांची खरेदी वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने यावर्षी भात विक्रीचा उच्चांक केला आहे.वर्षभरात संघाने 5 कोटी 88 लाख 50 हजार 174 रूपयांची उलाढाल झाली आहे तर 1 लाख 81 हजार 336 रुपये नफा झाला आहे. भात खरेदी ,खत रासायनिक खते, सेंद्रिय खते, भात बियाणे, पशुखाद्य…

Read More

स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्षीही धनगरवाडी मूलभूत सेवेपासून वंचित

राजापूर तालुक्यातील ताम्हणे येथील स्थिती वैभववाडी प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा,राजापूर तालुक्यातील ताम्हणे धनगरवाडी विकासाच्या मुलभुत सुविधांपासून वंचित असुन स्वातंत्र्यांच्या ७४ वर्षानंतरही आजारी रूग्णांना डोलिचा आधार घ्यावा लागत आहे. ताम्हणे धनगरवाडीच्या या गंभिर विषयाकडे स्थानिक लोकप्रतिनीधी व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी तर्फे सोशलमिडीयावर बातमी प्रसारीत करण्यात आली.या बातमीची सर्वप्रथम जिल्हा नांदेड चे…

Read More
You cannot copy content of this page