साहित्यिका वैशाली पंडित यांच्या ‘आगीनझाड’ कथासंग्रहाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन…
⚡मालवण ता.०६-:मालवण मधील ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित लिखित ‘आगीनझाड’ या गाजलेल्या कथासंग्रहाच्या रौप्यपर्व पूर्ती सोहळा वर्षानिमित्त ‘आगीनझाड पंचविशी’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या सहकार्याने तसेच ऐलमा पैलमा अक्षर देवा, सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वतीने रविवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बॅ….
