“वेंगुर्ल्याच्या विकासासाठी पुन्हा भाजपलाच साथ द्या” …
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण: वेंगुर्ल्यात भाजपची सभा उत्साहात संपन्न.. वेंगुर्ले ता.२५-:पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून गरिबी हटवीण्याचे काम केले आहे. आज केंद्रात, राज्यात भाजपाचे एकविचाराचे सरकार आहे. ज्याप्रमाणे आपण 2016 मध्ये भाजपला साथ देत वेंगुर्ल्यात विकास घडवून आणला. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा वेंगुर्लावासियांच्या आशीर्वादाची गरज असून भाजपला आपले अमूल्य मत द्या, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना.रवींद्र चव्हाण…
