Headlines

माझा वेंगुर्ला संस्थेच्या पतंग महोत्सवास जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

⚡वेंगुर्ले ता.२१-: वेंगुर्ला माझा या संस्थेतर्फे श्री क्षेत्र सागरेश्वर नवाबाग बीच येथे दि. 18 व 19 फेब्रुवारी कालावधीत पर्यटन वृध्दीच्या अनुषंगाने सलग 5 व्या वर्षी आयोजित केलेल्या पतंग महोत्सवास वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातील पर्यटन प्रेमींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या पतंग महोत्सवात आलेल्या व्यक्तींना स्वत:हि पतंग आकाशात उडविण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे या महोत्सवाbत असंख्य पतंग आकाशात…

Read More

कर्मचाऱ्यांविना ११ दिवस भूमी अभिलेख कार्यालय

कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा वाया जातोय वेळ आणि पैसा;तात्काळ रिक्त पदे भरण्याची बबन साळगावकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय गेले 11 दिवस विना कर्मचारी सुरू असून तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, जमीनदार, नागरिकांना या कार्यालयात कोणी नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी…

Read More

दांडी समुद्रकिनारी बंधारा कम रस्ता मार्गी लावावा

दांडी ग्रामस्थांची ना. नारायण राणेंकडे मागणी ⚡मालवण ता.२०-: मालवण शहरातील दांडी समुद्रकिनारी श्री देव चौकचार मंदिर ते ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान पर्यंतचा सुमारे २ ते ३ कि.मी. लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा कम रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी दांडी येथील ग्रामस्थांनी आज केंद्रीय सूक्ष्म लघु व माध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मालवण…

Read More

विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे आवाहन ⚡मालवण ता.२०-: सध्याच्या आधुनिक युगात मुलांचे योगदान महत्वाचे ठरणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगत राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना देशात जास्तीत जास्त उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे, आजच्या विद्यार्थ्यांमधून अंबानी, अदानी यांच्यासारखा उद्योगपती निर्माण झाला…

Read More

उद्यापासून बारावीची परीक्षा:९ हजार ४४ विद्यार्थी प्रविष्ट

ओरोस ता २०माध्यमिक शालांन्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. 21 मार्च 2023 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. 12 वी च्या परीक्षेसाठी 23 परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेसाठी एकूण 9 हजार 44 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मुश्ताक शेख यांनी दिली आहे.कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हास्तरावर एकूण 4 भरारी…

Read More

पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या नातेवाईकांना राज्य मराठी पत्रकार संघाची आर्थिक मदत

⚡रत्नागिरी ता.२०-: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील वाशेळे येथिल मयत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आजारी मातोश्री व मुलगा बहीण यांची सांत्वन भेट घेतली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार राज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे व राज्य संघटक संजय भोकरे यांनी या परीवाराला सर्वोपरी मदत करण्यात येईल यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने या परीवाराला रोख…

Read More

यापुढेही पत्रकार भवनासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल

शिक्षणमंत्री केसरकर यांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती ⚡ओरोस ता.२०-: आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकार भवनाची आवश्यकता होती. ती आता साकार झाली आहे. या पुढील काळातही पत्रकार भवनाबाबत सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. पत्रकार भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालय होण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तके दिली जातील, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण…

Read More

ज्येष्ठ नागरिक गंगुबाई गुरखे यांचे अल्पशा आजाराने निधन

⚡वैभववाडी ता.२० संजय शेळके -: नावळे धनगरवाडा येथील ज्येष्ठ नागरिक गंगुबाई रामचंद्र गुरखे वय वर्ष 70 यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी रविवारी सकाळी निधन झाले त्यांच्यावर नावळे येथील मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पक्षात एक मुलगा एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारआत्मसात करुया

चंद्रकांत डामरे;असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी ; विविध कार्यक्रम संपन्न ⚡कणकवली ता.२०-: छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. त्या राजाचे शिवचरित्रावर लहान मुलांनी केलेली भाषणे कौतुरकास्पद आहेच. त्यामुळे आपण जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुयात असे प्रतिपादन असलदे सरपंच…

Read More

शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम उत्साहात

⚡कणकवली ता.२०-: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. यावेळी काढण्यात आलेल्या चारचाकी रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आश्रमांना त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. शिवाजी महाराजांनी सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली. महाराजांचे विचार जपण्याचा प्रयत्न आम्ही सदोदीत करत राहू असे प्रतिपादन शिवजयंती उत्सव…

Read More
You cannot copy content of this page