प्रशिक्षणातून दर्जेदार कलावंत घडतील-भालचंद्र केळुसकर
⚡वेंगुर्ला ता.१७-: दशावतार कला जोपासण्यासाठीची तपश्चर्या असामान्य आहे. दशावतार प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे. अशाच प्रशिक्षण शिबिरांमधून निश्चितच दशावतार कलेला वारसा मिळून देणारे दर्जेदार कलावंत घडतील. दशावतार कलेसोबत भजन कलेलाली राजाश्रय मिळवून द्यायचा असेल तर दशावतार आणि भजनी कलावंतांनी संघटित होण्याची गरज आहे असे मत सिधुदुर्ग भजन संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी…
