Headlines

हनुमान जन्मोत्सवानिमित्त कालवी येथे २३ रोजी रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन…

⚡देवगड ता.२१-: देवगड तालुक्यातील कालवीवाडी तरुणोत्साही ग्रामस्थ मंडळ कालवी, कालवी वाडी युवक मंडळ मुंबई यांच्या वतीने जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने सलग तिसऱ्या वर्षी मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान…

Read More

विनायक राऊतांना आंबोलीतील जनता मतपेटीतूनच उत्तर देणार…

सावित्री पालेकर: दहा वर्षात आंबोली पर्यटनासाठी किती प्रयत्न केलात…? ⚡आंबोली ता.२१-: विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांना आंबोलीतील जनता मतपेटीतून उत्तर दिल असा पलटवर आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केला.दरम्यान आंबोली कबुलायातदार प्रश्न बाबत समन्वयक व कृती समितीकडून आधी विनायक राऊत यांनी योग्य माहिती घ्यावी आणि मगच भाष्य करावे असा टोला देखील सौ.पालेकर यांनी यावेळी…

Read More

वेंगुर्ले कुबलवाडा येथे ईको कार गाडीवर भले मोठे आंबाड्याचे झाड…

गाडीचे मोठे नुकसान:सुदैवाने मोठा अनर्थ टळला.. ⚡वेंगुर्ले ता.२०-: वेंगुर्ले कुबलवाडा येथे आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या ईको कार गाडीवर भले मोठे आंबाड्याचे झाड पडून गाडीचे मोठे नुकसान झाले. झाड पडत असल्याचा आवाज आल्याने गाडीतील सर्वजण बाजूला गेल्याने मोठा अनर्थ टळला. वेंगुर्ले कुबलवाडा येथे जयेश गावडे हे आपल्या एम एच ०७ क्यू ९८९४ या…

Read More

खनिज प्रकल्पासाठी पर्यायी जागेसाठी वनसंज्ञा लावून आंबोली चौकुळ च्या जमिनी राणेंनी घालवल्या…

विनायक राऊत: राणेंना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या… ⚡आंबोली,ता.२०-: दोडामार्ग,गोंदिया,भंडारा,छत्तीसगड येथे खनिज प्रकल्पासाठी इथल्या जमिनी पर्यायी जागा म्हणून वनखात्याला देण्यासाठी ४२ हजार हेक्टर जमिनीवर वन संज्ञा लावली,आंबोली,चौकुळ,गेळे इथल्या स्थानिकांच्या कबुलयातदार जमिनी सरकारी करून टाकल्या आणि इथल्या वडिलोपार्जित जमिनी एका रात्रीत काढून घेतल्या. त्या नारायण राणे यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या त्यांना धडा शिकवण्याची संधी…

Read More

ह्युमन राईट्स च्या देवगड तालुकाध्यक्ष पदी ज्योती जाधव यांची नियुक्ती…

वैभववाडी प्रतिनिधीह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या देवगड तालुका अध्यक्षपदी सौ.ज्योती जयदीप जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Read More

शासकीय कर्मचारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीत सुसूत्रता येण्यासाठी सिसिटीव्ही लावण्याची ग्राहक पंचायत ची मागणी…

वैभववाडी प्रतिनिधीमहाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व आयोगातील बायोमेट्रिक मशीन अचानक बंद झालेले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी व कामकाजाची वेळ यांची पडताळणी करता येत नाही व पारदर्शकताही राहत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील बायोमेट्रिक मशिन व…

Read More

माऊली मित्रमंडळाने जोपासली भूतदया…

⚡कणकवली ता.२०-: कडक उन्हाळ्यामुळे पशू-पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पशू-पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी माऊली मित्रमंडळाने जुना भाजी मार्केट व पटकीदेवी मंदिर परिसरात पाण्याची व धान्याची सोय करून भूतदया जोपासली. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर, साजिद कुडाळकर, सुभाष उबाळे, अविनाश गावडे ,प्रभाकर कदम, भगवान कासले, बाबुराव…

Read More

विनायक राऊत यांचे काही दिवस शिल्लक; त्यांच आत डिपॉझिट जप्त होणार…

मंत्री दीपक केसरकर: सावंतवाडीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: विनायक राऊत यांचे काही दिवस शिल्लक उरलेत त्यामुळे त्यांच्यावर फार काय बोलणार नसून त्यांचं डिपॉझिट आता जप्त होणार आहे. अशी टीका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. दरम्यान नारायण राणे कोकणात अनेक विकासात काम केले आहेत, त्यामुळे विनायकरावतानी गेल्या दहा…

Read More

राणेंकडून भावनिक साद घालून जनतेला फसवण्याचा प्रयत्न होणार…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे टीकास्त्र.. ⚡कणकवली ता.२०-: शेवटचे इलेक्शन म्हणत आता भावनिक साद घालून जनतेला फसवण्याचा प्रयत्न नारायण राणे आणि राणे कुटुंबाकडून प्रचारादरम्यान होईल. मागील 34 वर्षांत राणेंनी सिंधुदुर्गात दहशतीचे राजकारण केले. राजकीय विरोधकांच्या निर्घृण हत्या करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केल्याची टीका कै. श्रीधर नाईक यांचे चिरंजीव चयुवासेना जिल्हाप्रमुख…

Read More

मनसे भाजपसोबत गेली ती अजून संपेल…

विनायक राऊत ; अर्चना घारे यांच्या कार्यालयाला दिली सदिच्छा भेट.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मनसे भाजप सोबत गेली तरी माझ्या मतांवर कोणताही परिणाम नाही उलट मनसे आणखीन संपेल असा टोला विनायक राऊत यांनी आज येथे लगावला. दरम्यान मी सतत लोकांमध्ये राहणारा व मिसळणारा कार्यकर्ता आहे,त्यामुळे मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे माझा विजय हा नक्कीच आहे असा विश्वास देखील…

Read More
You cannot copy content of this page