Headlines

पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी शासकीय भूखंड द्या…

पत्रकारांच्या वैनतैन सहकारी संस्थेची मागणी:मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले निवेदन.. ⚡सावंतवाडी ता.१७-: नियोजित वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्था सावंतवाडी संस्था सावंतवाडी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी कार्यरत करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरात शासकीय भूखंड ची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातले निवेदन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना देण्यात आले.या संस्थेचे जेष्ठ सदस्य गजानन नाईक व…

Read More

चालकांच्या बेशिस्तीमुळे देवगडात वाहतूक कोंडी…

वाहतूक पोलिसांची झाली तारेवरची कसरत:नगरपंचायतने तोडगा काढण्याची होत आहे मागणी.. ⚡देवगड ता.१७-:देवगड आठवडी बाजारात वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागला आठवडा बाजार आणि पर्यटकांची वाढलेली गर्दी यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी जाणवली वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.मात्र वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवत असल्यामुळे वाहतूक पोलीस विशाल वैजल यांना तारेवरची कसरत…

Read More

भालावलं येथे नदीपात्रात परप्रांतीय तरुणाचा बुडून मृत्यू …

⚡बांदा ता.१७-: भालावलं येथे नदीपात्रात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. परदेशीया जितू उराव (वय २०, मूळ राहणार सुपा – झारखंड, सध्या रा. भालावल) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत भालावलं येथील उदय परब यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, परदेशीया हा उदय परब यांच्या…

Read More

1 जून ते 31 जुलै कालावधीत मासेमारी बंदी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सुनचे आगमन लवकर होत असल्याने या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी दि.१५ एप्रिल २०२४ ते दि.१४ जुन २०२४ (दोन्ही दिवस धरुन) तसेस पश्चिम किनारपट्टीवर मान्सुनचे आगमन उशिरा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी दि. १ जून २०२४ ते दि.३१ जुलै २०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ)…

Read More

सन 2024 साठी स्थानिक सुट्या जाहिर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: जिल्ह्यातील महसूली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरीता तीन स्थानिक सुट्या जाहिर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन सन 2024 या वर्षाकरीता दिनांक 09 ऑगस्ट 2024 नागपंचमी, दिनांक 06 सप्टेंबर 2024 हरितालिका व दिनांक 31 ऑक्टोबर 2024 नरक चतुर्दशी (दिवाळी) याप्रमाणे स्थानिक सुट्या जाहिर करण्यात…

Read More

आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रवेश प्रक्रिया सुरु…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिली आहे.सन 2024-25 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व…

Read More

हरकुळ बु. गावातील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…

⚡कणकवली ता.१७-: वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा हरकुळ बु. गावातील शेख व खडकवाडीला तडाखा बसला होता. पावसामुळे भागातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडून गेले तर विद्युत तारा व पोल कोसळून नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित…

Read More

हरकुळ बु. मधील नुकसानग्रस्तांना आमदार नीतेश राणेंकडून मदत…

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा हरकुळ बु. गावातील शेख व खडकवाडीतील घरांना बसला होता. या नुकसानग्रस्तांना आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून कौले व पत्रे उपलब्ध करून देण्यात आले. माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी उपसभापती बुलंद पटेल, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्तांना पत्रे…

Read More

देवबाग येथील पंढरीनाथ मंदिराचा २० रोजी वर्धापन दिन…

⚡मालवण ता.१७-:देवबाग येथील श्री देव पंढरीनाथ मंदिराचा २८ वा वर्धापन दिन सोहळा दि. २० मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पंढरीनाथ मंदिरात दि. १९ मे रोजी सायंकाळी ७ ते १० वा. सुश्राव्य भजने, २० मे रोजी पहाटे ४ वा. काकड आरती, सकाळी ७ ते १०…

Read More

कुटुंब व्यवस्था समाजाचा अविभाज्य घटक स्वीकारा-अॅड.पारधे…

⚡वेंगुर्ला ता.१७-: कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाची अविभाज्य घटक म्हणून स्वीकारली तर भावी पिढीला एकमेकांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा अशी शाश्वत मूल्ये जपण्यास अत्यंत महत्त्वाची बनेल असे प्रतिपादन चेतना महिला विकास केंद्राच्या संस्थापक अॅड.असुंता पारधे यांनी वेंगुर्ला येथे केले.

Read More
You cannot copy content of this page