काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आंबेडकरी समाजाची दिशाभूल केली…
समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांची टीका.. कणकवली;गेली साठ सत्तर वर्षे काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आंबेडकरी समाज आणि देशाची फसवणूक करत दिशाभूल केलेली आहे. सन 1980 मध्ये कुठलं आरक्षण काँग्रेस पक्षाने आरक्षित समाजाला दिले हे धूमकेतू प्रमाणे कधीतरी उगवणाऱ्या काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी जाहीर करावे शिवाय आरक्षण बचाव रॅली…
