Global Maharashtra Breaking News

चिवला समुद्रात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकाला स्थानिकांनी वाचविले

*💫मालवण दि.१०-:* मालवण चिवला बीच येथील समुद्रात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणार्‍या एका पर्यटकास स्थानिक तरूणांनी वाचविल्याची घटना काल सायंकाळी उशिरा घडली. याची माहिती मालवण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित पर्यटक व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या पर्यटकाला आज पोलिस ठाणे येथे आलेल्या संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, समुद्रात उडी मारून…

Read More

मुंबईचे दोन तुकडे होऊ देणार नाही

आशिष शेलार यांचा राज्य सरकारला इशारा *💫सावंतवाडी दि.१० -:* राज्य सरकार असुरक्षित मनोवृत्तीचे असल्यानेच त्यानी विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचे कृत्य करत असल्याची टीका आशिष शेलार यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, आपला हा दौरा प्रचारासाठी नसून होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी असून, या निवडणुकीचा…

Read More

माजी मुख्यंत्र्यांची सुरक्षा काढणे ही सेनेची दुटप्पी भूमिका

*आशिष शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीका* *💫सावंतवाडी दि.१०-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कोकणचे नेते यांची राज्य सरकारने काढलेली सुरक्षा आणि आमदार वैभव नाईक यांना दिलेली सुरक्षा ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याची टिका आमदार आशिष शेलार यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत लगावला आहे. असा दुर्व्यवहार माजी मुख्यमंत्र्यासोबत यापूर्वी कोणीही केला नसल्याचे ही ते यावेळी म्हणाले आहेत.

Read More

आमदार आशीष शेलार यांची सावंतवाडी नगरपालिकेला भेट

नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत* *💫सावंतवाडी दि.१०-:* मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार हे आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट दिली होती. यावेळी त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला देखील भेट दिली असून, नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

Read More

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने..

भाजप नेते आशिष शेलार; दांडेली, आरोसमध्ये गावभेट दौरा *💫बांदा दि.१०-:* एक वर्ष झाले तुम्ही मुख्यमंत्री झालात, महाविकास नाही महाभकास आघाडी केली आणि कोकणाला काय दिले? चक्रिवादळ, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली शेती अक्षरशः आडवी झाली. नुकसान भरपाई पोटी तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप, भाजपचे नेते, आमदार तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी केला.दांडेली येथे गावभेट दौऱ्यात…

Read More

शिवसेनेच्या धमकीला भीक घालणार नाही….

प्रमोद कामत यांचा दांडेलीत विरोधकांना इशारा;भाजप पक्ष उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभा *💫बांदा दि.१०-:* आम्ही पक्षाचे सेवक आहोत. दांडेलीतील आमच्या उमेदवारांचा फॉर्म भरताना शिवसेनेने उमेदवारांवर दबाव आणला होता. परंतु आम्ही कुणाच्याही धमकीला भीक घालत नसून प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी भाजप पक्ष ठामपणे उभा असल्याचे आव्हान, माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी विरोधकांना दिले आहे. दांडेली…

Read More

आपल्या भवतालचे अनुभव पोचूनच चांगले लिहिता येते…

नांदगाव साहित्य समाज मेळाव्यात अजय कांडर यांचे प्रतिपादन *💫कणकवली दि.१०-:* लिहित्या लेखक कवीला आपल्या भूमीची ओढ असायला हवी. आपल्या आजूबाजूच्या भोवतालचे अनुभव पचूनच चांगलं लिहिता येतं.कवी लेखकाला चांगले लिहायचे असेल तर त्याने आपल्या भूमीपासून दूर जाऊ नये. आपला गाव, आपला परिसर खोलवर मनात रुजलेला असतो. त्या संस्कारातून अधिक चांगले लिहिता येते. दुर्दैवाने लेखनाच्या प्रयोगशीलतेच्या हव्यासापोटी…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह…!

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

*शहरातील राडा संस्कृती ठेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा इशारा सावंतवाडी : शहरातील शिल्पग्राम हॉटेलची काही समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी धिंगाणा घालून तोडफोड केली आहे. या समाजकंटकांवर कारवाई होणे गरजेचे असून, केवळ ते भाजपशी संबंधित असल्याने नगरसेवक उदय नाईक यांनी त्यांच्या चुकांवर पांघरूण घालुन अशा लोकांना पाठीशी घालणे ही दुर्दैवीबाब आहे‌. अशी गुंडगिरी शहरात खपवून घेतली जाणार नाही.या विरोधात…

Read More

शिल्पग्राम हॉटेलची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई होणे गरजेचे

हॉटेल मालकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू :.बबन साळगावकर *💫सावंतवाडी दि.१०-:* शिल्पग्राम हॉटेलची ज्या समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी धिंगाणा घालून तोडफोड केली, त्या समाजकंटकांवर कारवाई होणे गरजेचे आहे, नगरसेवक उदय नाईक यांनी केवळ मतांच्या राजकारणासाठी अशा लोकांना पाठीशी घालणे, ही दुर्दैवी बाब आहे. आपण या विरुद्ध आवाज उठवू व संबंधित हॉटेल मालकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी…

Read More
You cannot copy content of this page