рд╕рдВрд╡рд┐рдзрд╛рдирд╛рдиреЗ рджреЗрд╢рд╛рддреАрд▓ рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрдордзреНрдпреЗ рднрд╛рд░рддреАрдпрддреНрд╡рд╛рдЪреА рдЬрд╛рдгреАрд╡ рдирд┐рд░реНрдорд╛рдг рдХреЗрд▓реА- рд╕рдВрдЧреНрд░рд╛рдо рдХрд╛рд╕рд▓реЗ
*ð«मालवण दि.२६-:* संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली आहे. संविधानातील या मूल्यांमुळेच संपूर्ण भारत देश जगाला एकतेचा संदेश देत आहे. संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली आहे, असे प्रतिपादन संग्राम कासले यांनी येथे बोलताना केले. बार्टी समतादूत प्रकल्प व भंडारी ए.सो. हायस्कूल मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी हायस्कुलमध्ये संविधान दिनाचा…
