*मालवण मधील विजयाचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांना – धोंडी चिंदरकर
मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यात पाच ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून याचे सारे श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री, असूनही शिवसेना गावांमधील मूलभूत गरजा पूर्ण करू शकली नाही. शिवसेनेचे लोकप्रतिनिधीनी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाहीत हे लोकांच्या लक्षात आले म्हणूनच निवडणुकीत मतदार भाजपच्या पाठीशी ठाम राहिला. मालवण तालुक्यात एकसंघ पणे काम करणाऱ्या…
