Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЖрддрд╛ рдорд╛рд▓рд╡рдг рди рдк рдЪреА рд╕реБрджреНрдзрд╛ рдердХрд┐рдд рдХрд░рджрд╛рддреНрдпрд╛рдВрд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рдХрдбрдХ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ

एकाची मालमत्ता केली सील; काहिंना काढल्या जप्तीच्या नोटीसा मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेच्या कर विभागाने धडक कारवाई करीत थकित मालमत्त कर न भरणाऱ्या शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाची मालमत्ता सील केली आहे. तसेच थकित पाणीपट्टी असलेल्या शहरातील पाच नळ कनेक्शन बंद केली आहे. नगरपालिकेकडून मालमत्ता कराची वसुली सुरू असून जप्तीच्या नोटिसा काढण्यात आल्या. तरी अद्यापर्यंत ज्या…

Read More

рдЙрдзрд╛рдирд╛рдЪрд╛ рдЪрд┐рдВрджрд░рд╕рд╣ рддреАрди рдЧрд╛рд╡рд╛рдирд╛ рдмрд╕рд▓рд╛ рдЬреЛрд░рджрд╛рд░ рдлрдЯрдХрд╛…

भात शेती बरोबर कडधान्याचे नुकसान;खारे पाणी शेतीत घुसल्याने झाला दुष्परिणाम मालवण दि प्रतिनिधी गेले चार दिवस कालावल खाडीला आलेल्या उधानाचा फटका चिंदर, लब्देवाडी, साठमवाडी, पालकरवाडी, त्रिंबक, बांदिवडे, गावडेवाडी या भागांना बसल्याने या भागात होणाऱ्या भात शेती बरोबरच चवळी, कुळीद, मूग ही कडधान्ये तसेच भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे खाडीच्या उधाणाचे खारे पाणी खाडी…

Read More

рдкрд╛рдбрд▓реЛрд╕, рдордбреБрд▒реНрдпрд╛рддреАрд▓ рдореЛрд░реАрдкреБрд▓ рдзреЛрдХрд╛рджрд╛рдпрдХ…

*💫बांदा दि.०१-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस कृषी विद्यापीठ व मडुरा आयना जवळ असलेल्या मोरीपुलाचा संरक्षक कठडा तुटून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याने प्रवासी, वाहनचालक तसेच नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अशा धोकादायक मोरी पुलांवर अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा सवालही मडुरा पंचक्रोशीतून होत आहे. आमदार, खासदारांसह जिल्ह्या…

Read More

рдпрд╢рд╡рдВрддрдЧрдб рдХрд┐рд▓реНрд▓реНрдпрд╛рд╡рд░ рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рд╕рд╛рдЬрд░реА…

शिवप्रेमी, दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठानचा पुढाकार *💫वेंगुर्ले दि.०१-:* किल्ले यशवंतगड रेडी येथे काल शिवप्रेमी यशवंत गड, दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती ( तिथी नुसार) साजरी करण्यात आली आहे. हिंदू धर्मात तिथीला अनन्यसाधारण महत्व असून, हिंदूचे आदरस्थान असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया या…

Read More

рдзрд╛рд╡рддреА рджреБрдЪрд╛рдХреА рдЖрдЧ рд▓рд╛рдЧреВрди рдЦрд╛рдХ…

वरवडे नदी पुलावरिल घटना;चालक सुनील चव्हाण यानी प्रसंगावधान बचावले *💫कणकवली दि.०१-:* धावत्या प्लेजर मोपेड ला शॉर्टसर्किट ने आग लागून प्लेजर गाडी जळून खाक झाली.गोठणे वड येथील सुनील चव्हाण आपल्या ताब्यातील प्लेजर मोपेड घेऊन कणकवली च्या दिशेने येत होते. सेंट उर्सुला हायस्कुलनजीक वरवडे नदिपूलावर अचानक प्लेजर मधून धूर येऊ लागला.चव्हाण यांनी प्लेजर थांबवून बघेपर्यंत प्लेजर ने…

Read More

рдЭрд░реЗрдмрд╛рдВрдмрд░ рд╡рд┐рдорд╛рдирддрд│ рдпреЗрдереЗ рдХрд╛рд░рдЪрд╛ рдЕрдкрдШрд╛рдд…

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही *💫दोडामार्ग दि.०१सुमित दळवी-:* गोवा येथून कोल्हापूर येथे जात असताना झरेबांबर विमानतळ येथे संट्रो कार चा अपघात झाला असून, या अपघातात कार मधील तिन्ही प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.

Read More

рдкрд╛рдбрд▓реЛрд╕рдордзреНрдпреЗ тАШрдорд╛рдпрдмрд╛тАЩрддрд░реНрдлреЗ рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдорд╛рд░реНрдЧрджрд░реНрд╢рди…

*💫बांदा दि.०१-:* बेसुमार खतांच्या वापरामुळे जमीन दिवसेंदिवस नापीक बनत चालली आहे अधिक उत्पन्नाच्या आशेने शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतो याचा विपरीत परिणाम म्हणजे मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताद्वारे शेती करून स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवावे असे प्रतिपादन मायबा कंपनीचे संचालक स्वप्निल तेजम यांनी केले. पाडलोस ग्रामपंचायत व केणीवाडा येथे…

Read More

рдЖрдкрд▓реНрдпрд╛ рдкрдХреНрд╖рд╛рд╢реА рд╕рддреНрддрд╛ рдЧреЛрд╡реНрдпрд╛рддреАрд▓ рд╣реЙрдЯреЗрд▓рд╛рдд рд╡рд┐рдХрдгрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдиреА рдкрдХреНрд╖ рдирд┐рд╖реНрдард╛ рд╕рд╛рдВрдЧреВ рдирдпреЗ…

पक्षातील महत्व कमी होईल म्हणून म्हापसेकर सैरभर,शैलेश दळवी यांची टिका *💫दोडामार्ग दि.०१-:* आपल्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या पक्षाची निवडून आलेली नगरपंचायती वरील सत्ता गोव्यातील हाॅटेलमध्ये विकणाऱ्यांनी पक्ष निष्ठेच्या गोष्टी सांगू नये. अशी जोरदार टीका करत , अनिषा दळवींना सभापतिपद मिळाल्याने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर सैरभैर झाले असून, पक्षात आपले महत्व कमी होईल याची भीती…

Read More

рдЖрдВрдмреЛрд▓реАрд▓рд╛ рдЬреИрд╡рд┐рдХ рд╡рд┐рд╡рд┐рдзрддрд╛ рд╡рд╛рд░рд╕рд╛ рд╕реНрдерд│рд╛рдЪрд╛ рджрд░реНрдЬрд╛…

महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली अधिसूचना : “शिस्टुरा हिरण्यकेशी”  (देवाचा मासा) दुर्मिळ प्रजाती आढळली *💫मुंबई दि३१-:* सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी”  (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसुचना आज महसुल व वन…

Read More

рдЪрд┐рдкреА рд╡рд┐рдорд╛рдирддрд│ рд▓рд╡рдХрд░рд╛рдд рд▓рд╡рдХрд░ рд╣рд╡рд╛рдИ рд╡рд╛рд╣рддреБрдХреАрд╕рд╛рдареА рдХрд╛рд░реНрдпрд╛рдиреНрд╡рд┐рдд рдХрд░рд╛…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची मुंबईत बैठक मुंबई, दि. ३१ : – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डिजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची ७४ वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली….

Read More
You cannot copy content of this page