Global Maharashtra Breaking News

*प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ऍड. राघवेंद्र नार्वेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत

*💫मालवण दि.२४-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले मालवण येथे पाहणीसाठी आले असता काँग्रेस शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाहणीवेळी राघवेंद्र नार्वेकर सावंतवाडी तालुक्यात केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी राकेश चितारी, मोसीन मुल्ला, समीर वंजारी उपस्थित होते.

Read More

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारांची आत्महत्या…

आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट *💫कुडाळ, दि.२४-:* कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजितकुमार बाळकृष्ण पाटील यांनी विषप्राशन करत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापअस्पष्ट आहे. अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत. अजितकुमार पाटील हे काल पालकमंत्री उदय सामंत यांच्या ताब्यात संरक्षक म्हणून कार्यरत होते. काल ते नेहमीप्रमाणे आपली ड्युटी बजावून सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात आले. काही…

Read More

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे देवगड मध्ये स्वागत

महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केले स्वागत *💫देवगड दि.२४-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देवगड येथे आले असता, जिल्हा कॉंग्रेस महिला यांच्या वतीने महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Read More

सुगंधा साटम यांनी केले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे स्वागत

*देवगड-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे सिंधुदुर्ग जिल्हात देवगड तालुक्याच्या वतीने काॅग्रेसच्या जेष्ठ नेत्या म. प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम याच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पुष्प गुच्छ देऊन सर्व महिला काँग्रेसच्या वतीने स्वागत केले. यावेळी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Read More

विरोधी पक्ष म्हणून वर्षभर सहकार्याची भूमिका घेतली तरीही आरोग्य व्यवस्था सुधारण्यात आली नाही

नर्स आंदोलनाने झालाय पोलखोल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर आरोग्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल:-राजन तेली यांची माहिती *💫कणकवली दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्ष म्हणून गेले वर्षभर कोरोना कालावधी असल्यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना नेहमी सहकार्याची भूमिका ठेवली. मात्र या काळात देखील सत्ताधाऱ्यांनी कोरोना वर मात करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम केलेली नाही. जिल्ह्यात पीएम केअर मधून आलेले व्हेंटिलेटर अद्याप…

Read More

वेंगुर्लेत चार दुकानदारांवर नगर परिषदेची कारवाई…

वेळेनंतर दुकान सुरू ठेवले : 1800 रुपये दंड वसूल *💫वेंगुर्ले दि.२४-:* कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सध्या वेंगुर्ले शहरात सकाळी अकरा वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी अशी सूचना आहे, असे असताना गेल्या चार दिवसात वेळेनंतर दुकाने सुरू ठेवलेल्या चार दुकानदारांवर वेंगुर्ले नगरपरिषदने कारवाई केली असून त्यांच्याकडून 1800 रुपये दंड वसूल केला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना…

Read More

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने आमदार नितेश राणेंनी पाहू नयेत…

सुशांत नाईक यांचा प्रसिद्धी पत्रकातून नितेश राणेंना टोला_ *💫कणकवली दि.२४-:* फसवेगिरी करणे ठाकरेंच्या रक्तात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन त्यामुळे ११७ आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने आमदार नितेश राणेंनी पाहू नयेत, असा टोला नगरसेवक सुशांत नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकातून नितेश राणेंना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावे,…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी दिली कडावल विद्युत कार्यालयाला भेट…

*💫कुडाळ दि.२४-:* तौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, कडावल, वर्दे, हिरलोक, गिरगाव, भडगाव, निरुखे, पांग्रड, सोनवडे, घोटगे, कुपवडे, आंब्रड, पोखरण, या व आजूबाजूच्या सर्व गावामध्ये वादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल, वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे. या अनुषंगाने आमदार वैभव नाईक यांनी कडावल विद्युत कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. व लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या…

Read More

मळेवाड नाईकवाडी बंधाऱ्याची ग्रामस्थांच्या श्रमदानातून साफसफाई…

साचलेला गाळ काढत पाण्याचा प्रवाह केला सुरळीत_ *💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील जकातनाका नाईकवाडी येथील बंधाऱ्यावर पावसामुळे साचलेल्या गाळाची ग्रामस्थांनी श्रमदानाने साफसफाई करत पाण्याचा प्रवाह सुरळीत केला. मळेवाड गावातील जकातनाका नाईकवाडी नदीवर पक्का बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतकरी शेती बागायतीसाठी करत असत होते. मात्र नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्री वादळ व…

Read More

तळवडे-खेरवाडी येथील बंधाऱ्याचे काम लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे…

सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीतर्फे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी *💫सावंतवाडी दि.२४-:* तळवडे व खेरवाडी गावातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तळवडे-खेरवाडी येथील बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागनी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीतर्फेयेथील बंधारा फुटून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तळवडे गावातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांचे नुकसान…

Read More
You cannot copy content of this page