Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५४ रूग्ण सापडले

शहरात ८ तर ग्रामीणात ४६ *💫सावंतवाडी दि.२५-:* तालुक्यात आज ५४ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात ४६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात माठेवाडा १, सबनीस वाडा ३, खासकीलवाडा २, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात कोलगाव ४, कलंबिस्त ८, सांगेली १, माजगाव…

Read More

गांवराई ग्राम पंचायतने शेतकऱ्यांना मोफत दिले भात बियाणे

सरपंच उदय नारळीकर, उपसरपंच संजय आयरे यांचा पुढाकार;११० शेतकऱ्यांना मिळाले सुधारित वाण *💫सिंधुदुर्गनगरी दि २५-:* शासनाच्या १५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गावराई ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ११० शेतकऱ्यांना मोफत सुधारित भात बियाण्याचे वाटप करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील गावराई ग्रामपंचायतीच्या वतीने २४ व २५ मे रोजी शासनाच्या १५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गावातील सर्व शेतकऱ्यांना सुधारित जातीचे…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ३६१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १७ हजार ४८१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३६१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

नांदोसमध्ये कोविशिल्ड लसिकरण संपन्न

सभापती अजिंक्य पाताडे, जी प सदस्य संतोष साटविलकर यानी केले प्रयत्न *💫मालवण दि.२५-:* नांदोस ग्रामपंचायत येथे कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी १०५ जणांना लस देण्यात आली. या लसीकरण कार्यक्रमासाठी सभापती अजिंक्य पाताडे, सहायक गटविकास विकास अधिकारी श्याम चव्हाण, सरपंच आरती नांदोसकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक नांदोसकर आदी उपस्थित होते. सदर लसीकरण कार्यक्रम नांदोस…

Read More

एक लाख ४५ हजार नागरिकांनी घेतली कोरोना लस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 45 हजार 137 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 592 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 677 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 58 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 239 जणांनी दुसरा डोस घेतला…

Read More

जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना भाजपकडून १हजार ताडपत्र्यांचे वाटप

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मंडल अध्यक्षांकडे केल्या सुपूर्द* *💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग भाजपकडून तौक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नुकसान झालेल्या घरांसाठी 1000 ताडपत्री भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपा मंडल अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यावेळी जिल्ह्य सरचिटणीस बाळू देसाई, मालवण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष विनायक गवंडळकर, देवगड…

Read More

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांना पितूशोक…

*💫सावंतवाडी दि.२५-:* मळगाव येथील उत्तम लाङू आसयेकर ( ६५) यांचे सोमवारी त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नात, भाऊ, वहीणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. मळगाव ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर यांचे वङील होत.

Read More

निलेश राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ खोबरेकरना लागला की काय…

राजवीर पाटील यांचा टोला_ *💫कुडाळ दि.२५-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांची मदत यायच्या आत माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ हरी खोबरेकरना लागला की काय, असा टोला युवा मोर्चा सोशल मीडियाचे राजवीर पाटील यांनी लगावला. पाटील म्हणाले, तौक्ते चक्रीवादळ येऊन…

Read More

सत्तधाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे जिल्हा रेडझोन मध्ये…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यावर आरोप* *💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था झालेली आहे. आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.सत्ताधाऱ्यांची निष्क्रियेतेमुळे…

Read More

आ. वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यासाठी का होईना निलेश राणे मालवणमध्ये आले…

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा उपहासात्मक टोला_ *💫मालवण दि.२५-:* तौक्ते चक्रीवादळ येऊन ८ दिवस उलटून गेले आणि काल आठ दिवसांनी निलेश राणे मालवणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. त्यामुळे त्यांना मालवणच्या जनतेबद्दल किती आस्था आहे हे यातून दिसून येते. याउलट आमदार वैभव नाईक यांनी गेले आठ दिवस मतदारसंघ पिंजून काढत नुकसानीची पाहणी केली नुकसानग्रस्तांना शिवसेनेच्या वतीने…

Read More
You cannot copy content of this page