Global Maharashtra Breaking News

संजय तांबे यांच्या ‘विविधा’ ग्रंथाचे कवी सतीश सोळांकूरकर यांच्या हस्ते 15 रोजी प्रकाशन

*⚡कणकवली दि.०९-:* सिंधुदुर्गातील ज्येष्ठ लेखक संजय तांबे ( फोंडाघाट) यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विविधा’ या ग्रंथाचे प्रकाशन रविवार 15 ऑगस्ट रोजी सायं. 6 वा. मुंबई येथील ज्येष्ठ कवी सतीश सोळांकूरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विविधाचे ऑनलाइन प्रकाशन होणार असून यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रमेश सावंत, तरुण ललित लेखक…

Read More

शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी भाडे तत्त्वावर द्या

गणेश मूर्तिकार आप्पाजी तारी यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे गणेश मूर्ती शाळेच्या इमारतीची पडझड झाल्याने तारकर्ली येथील शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात यावी अशी मागणी तारकर्ली येथील गणेश मूर्तिकार आप्पाजी श्रीधर तारी यांनी जि प अध्यक्षा सौ संजना सावंत यांच्याकडे केल्यानंतर या मागणीची दखल घेत श्री तारी यांना तारकर्ली येथील मत्स्य…

Read More

प्रतिक सावंतच्या मालवणी ब्रँण्ड जर्सीचे राजे खेम सावंत भोसले यांच्या हस्ते लॉन्चिंग

*⚡सावंतवाडी दि.०९-:* स्पोर्ट क्षेत्रात अल्पावधीतच नाव लौकीक मिळविलेल्या सावंतवाडीचा सुपुत्र प्रतिक सावंत यानं खास मालवणी माणसांसाठी मालवणी ब्रॅण्ड तयार केला असून ‘आमची वाडी सुंदर वाडी, ‘आय लव्ह सावंतवाडी’ नावाची जर्सी तयार केली आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते या जर्सीच लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती…

Read More

पोलीस कर्मचारी बाबा गिरकर, गुरुप्रसाद परब यांना पदोन्नती

*⚡मालवण दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यातील सुमारे ३६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली असून या पदोन्नतीत मालवणच्या दोन पोलिसांना संधी प्राप्त झाली आहे. मालवणचे पोलीस हवालदार बाबा गिरकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर गुरुप्रसाद परब यांना पोलीस हवालदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मालवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस…

Read More

अमेय देसाई यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान

*⚡मालवण दि.०९-:* मालवण मधील एकता मित्र मंडळ आणि ग्लोबल रक्तदाते या सामाजिक संस्थेचे खंदे कार्यकर्ते तसेच मालवणचे युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय आनंद देसाईं यांच्या कोरोना महामारीमधील विविध कार्याची व उपक्रमांची दखल घेत रोटरी क्लब, मालवण आणि जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र या दोन संस्थांकडून कोविडयोद्धा म्हणून गौरव करण्यात आला. रोटरी क्लब मालवण तर्फे अमेय देसाई यांना…

Read More

एडगाव पवारवाडी नळयोजनेसाठी १५ ऑगस्टला आंदोलन

भाजपाच्या अभिजित पवार यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधी एडगांव पवारवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा. या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित दशरथ पवार यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन न.पा.पु योजनेचे उपअभियंता कणकवली यांना पवार यांनी दिले आहे. गेली दहा वर्ष या नळपाणी योजनेचे काम…

Read More

प्राथमिक शिक्षक भारतीने २४ मागण्यांसाठी केले धरणे आंदोलन

क्रांतीदिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले. जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली छडण्यात आलेल्या आंदोलनाला संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी राज्यभर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेने सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे समोर हे आंदोलन केले. जिल्हा संघटनेने जिल्हास्तरीय…

Read More

शौर्य जाधव वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

दादर नायगाव येथील प्रभावती कुलकर्णी विद्यालयाने केले होते आयोजन *⚡देवगड ता.०९-:* लोकसेवा संघाच्या प्रभावती कुलकर्णी प्राथमिक विद्यालय,नायगाव दादर या शाळेतील आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शौर्य निलेश जाधव याने प्रथम क्रमांक पटकाविला. या विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्ध्येच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध्येत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शौर्य निलेश जाधव…

Read More

माध्यमिक शिक्षक भारतीने धरणे आंदोलन करीत शासनाचे वेधले लक्ष

ओरोस-: राष्ट्रीय धोरणानुसार ऑगस्ट क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक भारती संघटनेने राज्यभर धरणे आंदोलन केले. त्यानुसार सिंधुदुर्ग संघटनेने सुद्धा जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. जिल्हा संघटना व राज्य संघटना अशा दोन गटात हे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. माध्यमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय तर जिल्हा सचिव सुरेश चौकेकर, कार्याध्यक्ष…

Read More

आशाताईंनी केले जेलभरो आंदोलन

*⚡ओरोस ता.०९-:* शेतकरी, कामगार, श्रमिक विरोधी आणि कार्पोरेट धार्जिण्या केंद्र सरकार मुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. कोरोना ने यात आणखी भर टाकली आहे. त्यामुळे जनता विरोधी मोदी सरकारच्या विरोधात सर्वत्र नाराजीचे सुरू उमटत आहेत. त्यात सर्व शेतकरी कामगार श्रमिक संघटनांनी देशात मोदी सरकार चले जावं चा नारा देत या संघटनांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याचाच…

Read More
You cannot copy content of this page