विद्यार्थी आत्मविश्वास गमावायच्या अगोदर शाळा लवकर सुरु करा
*⚡मालवण ता.२०-:* मुलांना परीक्षांमधुन मिळालेल्या गुणांचा आणि प्रवेश प्रक्रीयेचा ताळेबंद जुळत नसल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत असल्याने सद्यस्थितीत शाळा लवकरात लवकर सुरु कराव्यात अन्यथा विद्यार्थ्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम व्हायला सुरवात होईल, अशी भिती नॅशनल ॳॅण्टी करप्शन ॳॅण्ड ॳॅण्टी ॳॅट्राॅसिटी टायगर फोर्स सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. गेली दीड वर्ष शाळा…
