भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्या…अन्यथा भाजपा आयआरबी विरोधात पाऊल उचलणार
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा; मग उद्घाटनासाठी कोरोनाचा बाऊ कशासाठी? *⚡कणकवली ता.०६-:* जिल्ह्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने 9 ऑक्टोबर रोजी होत असलेले चिपी एअरपोर्टचे उदघाटन अत्यंत महत्वाचे आहे. मात्र या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे गरजेचे आहे. कवडीमोलाने जमीन देणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्या , अन्यथा भाजपा आयआरबी कंपनीच्या विरोधात पाऊल…
