Global Maharashtra Breaking News

घरकुल योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा

मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची मागणी *⚡ओरोस ता.०९-:* प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रपत्र ड मूळ यादीतील जिल्ह्यातील जवळपास 17 हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवून योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम केंद्र शासनाच्या जाचक व कठोर नियमावलीने केले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आली असताना स्वतःजवळ वाहन असणे,फिशिंग बोट, कृषी अवजारे, किसान क्रेडिट कार्ड, फ्रीज असणे हा मातीची घरं…

Read More

रत्नागिरी जिल्हा परिषदेने १५ कोटी परत पाठविले त्याचे काय

रणजित देसाई यांचा पालकमंत्री उदय सामंत यांना प्रश्न ओरोस-:जिल्हा नियोजनमधील ४३ कोटी रुपये राज्य शासनाला परत पाठविल्याने जिल्हा परिषदेला खुलासा करायला सांगणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुद्धा १५ कोटी परत दिले आहेत. राज्य शासनाने आदेश काढत अखर्चित निधी परत द्या, अन्यथा विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी लावली जाईल, अशी भीती घातली होती. सिंधुदुर्गचे कोषागार…

Read More

१२ रोजी दूध उत्पादक-शेतकरी मेळावा

गोकुळ दूध संघ अध्यक्ष राहणार उपस्थित;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ०९ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादनात पुढील पाच वर्षात १ लाख लिटर दुधाची वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर रोजी माध्यमिक पतसंस्था ओरोस येथे दूध उत्पादन संस्था व शेतकरी यांच्यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा…

Read More

जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणारच

राजशिष्टाचार जिल्हाधिकारी पाळत नाहीत;आम. नितेश राणे यांची टीका *⚡कणकवली ता.०९-:* पालकमंत्र्यांना आम्ही आव्हान दिले म्हणून आता 16 नोव्हेंबर रोजी डीपीडिसीची मिटिंग लावली आहे. डीपीडिसीची मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात होईल असे जर पालकमंत्री यांना वाटत असेल तर तो पालकमंत्र्यांचा भ्रम आहे कारण डीपीडिसी मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांना घाम फोडणारच असा इशारा देत आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्र्यांनी दोनवेळाच्या जेवणाचा…

Read More

घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांचा शिवसेनेत प्रवेश

घावनळे गाव सेनेचा बालेकिल्ला करण्याचा निर्धार *⚡कुडाळ ता.०९-:* आबा मुंज यांच्यानंतर घावनळे गावाला कोणी वाली उरला नाही. म्हणून घावनाळे गावाच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य समोर ठेवून मी शिवसेनेत प्रवेश करीत आहे. आतापर्यंत घावनळे गाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. यापुढे हा गाव शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले घावनळे उपसरपंच…

Read More

शासकीय मेडिकल कॉलेज स्वतःच्या मालकीचे असल्यासारखे वागू नका

मेडिकल कॉलेजसाठी लागणारी तांत्रिक माहिती देण्यास आम्ही तयार :आम.नितेश राणे *⚡कणकवली ता.०९-:* सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय कमिटीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करावी.त्यासाठी आमच्या अनुभवाची मदत देऊ शकतो.हे कॉलेज सर्व जनतेचे आहे.त्यामुळे केवळ निवेदने फिरवत राहू नका.दिल्लीत तुमची काय अवस्था झालेली असते ती सर्वानाच माहीत आहे.दीपक केसरकर यांचा सल्ला…

Read More

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम

मालवण दि प्रतिनिधी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. यातील प्रशिक्षणांर्थींना बांदिवडेतील शेतकरी मिलिंद प्रभू यांच्या मिरी लागवड क्षेत्रावर भेट देत संशोधन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली.

Read More

मालवण नगरपरिषदेचा शहरवासियांना दिलासा

मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ नाही;महेश कांदळगांवकर यांची माहिती *⚡मालवण ता.०९-:* मालवण शहरात मालमत्ता करामध्ये यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय मालवण नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांना मोठी झळ बसली. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा देण्याचे काम नगरपालिकेने केले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने मालवण पालिका अधिनियमातील तरतूदीप्रमाणे…

Read More

जिल्ह्यात २ हजार आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट रखडले

कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याचा परिणाम;आम.नितेश राणे यांनी केला आरोप *⚡कणकवली ता.०९-:* कोरोनातुन सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वपदावर येत आहे.मात्र ३ नोव्हेंबरपासून आजपर्यंत २ हजार आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत.असा सरकारचा गलथान कारभार असून २ हजार आरटीपीसीआर टेस्टचे काही रिपोर्ट दुदैवाने पॉझिटिव्ह आल्यास भयानक परिस्थिती निर्माण होईल याची काळजी सरकारला नाही.कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट मिळालेले…

Read More

शिवसेनेचे सदस्य खुर्च्या तापवित होते काय?

धीरज परब यांचा पालकमंत्र्यांना टोला ;सत्ताधारी-विरोधक दोघे कुचकामी असल्याची टीका *⚡कुडाळ ता.०९-:* ज़िल्हापरिषदेने 43 कोटींचा निधी पुन्हा पाठविल्याने पालकमंत्र्यांनी खुलासा मागितला आहे. जर निधी परत पाठविला असेल तर शिवसेनेचे ज़िल्हा परिषद सदस्य, गटनेते फक्त खुर्च्या गरम होते काय, असा खडा सवाल मनसे ज़िल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केला आहे. तसेच ज़िल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी हे…

Read More
You cannot copy content of this page