Global Maharashtra Breaking News

गौरी देसाईचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

*⚡सावंतवाडी ता.१०-:* डेगवे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी अभय देसाई हिने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून तालुक्यात २१ वा क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. गौरीच्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका माधवी सावंत तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर, सर्व कार्यकारिणी सदस्य, शालेय समिती, सर्व संस्था पदाधिकारी…

Read More

एकता कल्चरल पुरस्कार सोहळ्यात लेखक वैभव साटम व कवयित्री प्रमिता तांबे सन्मानीत

*⚡कणकवली ता.१०-:* मुंबई गिरगांव साहित्य संघात चित्रपट-नाटक आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत एकता कल्चरल पुरस्कार वितरण सोहळ्यात आयनल येथील कथा आणि ललित लेखक प्रा.वैभव साटम यांना नारायण सुर्वे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर कणकवली-कलमठ येथील कवयित्री प्रमिता तांबे यांना एकता कल्चरलच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपट-नाटक संगीत,…

Read More

जिल्हा नियोजनाचा २६५ कोटींचा आराखडा

आज सभेत झाली मान्यता:५०५ कोटींची होती मागणी ओरोस ता १० जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या सभेत २०२२-२३ च्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने झालेल्या या सभेत २६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य नियोजन मंडळाकडे हा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हा नियोजन…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत कळणे विद्यालयाचे यश

दोडामार्ग / सुमित दळवी-: पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालय कळणे या प्रशालेने नेत्रदीपक यश संपादन केले. कु. विघ्नेश गोविंद गवस व कु. समृद्धी संजय देसाई या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.प्रशालेचे शिक्षक सतीश धर्णे , उमेश देसाई, सौ. निकिता सावंत, संजय तायवाडे, प्रसाद गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष एम. डी. देसाई , सचिव गणपत देसाई,…

Read More

सावंतवाडीतील विभागीय कवयित्री संमेलन स्थगित

सावंतवाडी : कोरोनाचे संक्रमण पुन्हा संपूर्ण देशात जाणवू लागल्याने शासनाच्या निर्देशांनुसार सावंतवाडी येथे २९ जानेवारीला होणारे सोळावे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, संमेलनानिमित्त आयोजित केलेली महिलांसाठीची काव्यलेखन स्पर्धा ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. संमेलनाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असतानाच कोरोनाचे संक्रमण पुन्हा संपूर्ण देशात जाणवू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर…

Read More

कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शिवउद्यान बंद…

सावंतवाडी ता १०: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत त्या नवीन नियमावलीनुसार येथील शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान देखील बंद करण्यात आले आहे त्यामुळे बच्चे कंपनी मध्ये नीर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत तर व्यापाऱ्यांच्या दिवसगणिकाची होणाऱ्या आर्थिक उलढालिवरही गार्डन बंद चा मोठा परिणाम होणार आहे यामुळे पुन्हा…

Read More

कुणकेरी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू…

प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आता माघार नाही; ग्रामस्थांचा इशारा *⚡सावंतवाडी ता.१०-: कुणकेरी ग्रामस्थांच आज तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे जोपर्यंत त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Read More

सावंतवाडी ते कालिका मंदिर कारिवडे दोन एस्टी बस फेऱ्या सुरू ..

*⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी ते कालिका मंदिर कारीवडे एस. टी. बससेवा शुक्रवार पासून विद्यार्थी व प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. सकाळी 6.45 व दुपारी 12.30 अशा दोन बस सावंतवाडी आगारातून सोडण्यात येणार आहेत. यावेळी या बसचे चालक व वाहक यांचे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच लक्ष्मण गावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला….

Read More

दाभोली येथे आंबा मोहोर संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न

*⚡वेंगुर्ले ता.१०-:  तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोली येथील श्रीकांत चेंदवणकर यांच्या पटांगणात आज ५ जानेवारी रोजी आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.           यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ.ए. वाय….

Read More

स्थानिक व्यापारी आक्रमक भूमिकेमुळे न प प्रशासन नरमले

“त्या” व्यापाऱ्यांना दिली दुकाने थाटून *⚡मालवण ता.१०-: कोरोना विषयक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे मालवणात आठवडा बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या नगरपालिकेने देऊळवाडा येथे अडवत कोणतीही पूर्वसूचना न देता बाजार भरविण्यास मज्जाव केल्यानंतर या कारवाईमुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला न जुमानता नागरिकांनी व्यापाऱ्यांना दुकाने थाटायला लावली. यामुळे नागरिकांच्या आक्रमकतेपुढे नगरपालिका प्रशासन झुकले असून दुकाने…

Read More
You cannot copy content of this page