Global Maharashtra Breaking News

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये:परशुराम उपरकर

कोकणी परिषदेला स्थानिक आमदारांनी लावलेली उपस्थिती चुकीची कणकवली ता.१६-:* कोकणी परिषद घेण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मालवण येथे आले होते.मात्र हा जरी कोकण पट्टा असला तरी आमची बोली भाषा ही मालवणी आहे.राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र,गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणी व मराठी वादाची ठिणगी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाकण्याची गरज नव्हती.या कोकणी…

Read More

डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आर पी डी च्या योगेश जोशी यांनी पटकावले सुवर्णपदक…

सावंतवाडी ता.१६-:* मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त सहावीतील विद्यार्थी योगेश विवेकानंद जोशी याने कोल्हापूर विभागातून सुवर्णपदक प्राप्त केले आहे त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीतर्फे संस्थेचे अध्यक्ष विकासभाई सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री….

Read More

रस्त्यावर पडलेला गाळ तातडीने उचला…

सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांची प्रशासनाकडे मागणी… सावंतवाडी ता.१६-:* तलावातील गाळ काढून चार दिवस उलटूनही उपजिल्हा रुग्णालयासमोर हायवेवर पडलेले गाळाचे ढिगारे जशाच तसे असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या चार दिवसात दोन अपघात घडले असून, नगरपालिका प्रशासनाने तातडीने हा गाळ उचलण्यात यावा अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केली आहे. यावेळी ते पुढे…

Read More

गव्याच्या पिलांना विहिरी बाहेर काढण्यात यश…

वनविभाग आणि ग्रामस्थांनी केले होते अथक प्रयत्न… सावंतवाडी ता.१६-:माजगाव मेटवाडा परिसरात एका विहिरीत पडलेल्या गव्या रेड्याच्या दोन पिलांना विहिरी बाहेर काढण्यात यश आले आहे. विहिरीला कठडा नसल्याने ही दोन पिल्ले विहिरीत कोसळली होती. ही बाब लक्षात येताच वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने अथक परिश्रम करून अखेर त्या दोन्ही पिलांना बाहेर काढले आहे.

Read More

माजी खासदार निलेश राणे यांचा उद्याचा सावंतवाडी दौरा रद्द…

संजू परब यांची माहिती सावंतवाडी ता.१५-:* निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार निलेश राणे हे उद्या सावंतवाडीत येणार होते परंतु आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांच्या अकाली निधनाने उद्याचा सावंतवाडी दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

Read More

मालवण सुंदरी स्पर्धेत मुंबईची ऋतुजा राणेने पटकावला मालवण सुंदरीच्या किताब…

मालवण ता.१५-:* मालवण नगरपरिषतर्फे दांडी बीच येथे आयोजित पर्यटन महोत्सव २०२२ मध्ये दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेली मालवण सुंदरी स्पर्धा लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत मुंबईची ऋतुजा राणे हिने आपल्या अदाकारी, सादरीकरण आणि संवाद कौशल्याच्या जोरावर मालवण सुंदरी चा किताब पटकाविला. तर रेडी येथील पूजा राणे द्वितीय आणि मालवण वायरी येथील तन्वी वेंगुर्लेकर तृतीय विजेती ठरली. मालवण…

Read More

मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी देवगड आगार सज्ज…

देवगड ता.१५-:उन्हाळी हंगामात आलेल्या चाकरमानी मुंबईकर यांच्या परतीच्या प्रवासा करीता देवगड आगार सज्ज झाले असून परतीच्या प्रवासाकरीता मुंबई,बोरिवली,या बरोबरच अक्कलकोट बेळगाव या मार्गावर जादा प्रवासी फेऱ्या नियोजन करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांनी दिली.या जादा गाड्यांचे आरक्षण ऑनलाइन व आरक्षण खिडकीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या बरोबर ग्रुप बुकिंग सुविधा, प्रासंगिक करार…

Read More

अन्यथा समुद्रात कुटुंबासोबत बसून आमरण उपोषण करणार…

“त्या” नौका मालकांचा सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्तला इशारा… देवगड ता.१५-: देवगड तौक्ते चक्रीवादळ होऊन १६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असून यांचं दिवशी देवगड बंदरातील तीन नौका फुटून पूर्णतः नष्ट झाल्या .या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही आद्यप पर्यंत शासनाकडून अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नाही त्या बाबत योग्य तो न्याय ,नुकसान भरपाई दि.१६ मे २०२२…

Read More

शिवसेना वेंगुर्ला तालुका मासिक बैठक जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत संपन्न

वेंगुर्ले     वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक बैठक व शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक आज जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.यावेळी आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय बांधणी व मागील झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा आढावा घेण्यात आला. तसेच दि.२६ ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या शिवसंपर्क अभियान…

Read More

मनात दृढ निश्चय असेल तर कठीण कार्य ही पार पडणार…

प.पू. काड सिद्धेश्वर स्वामींचे प्रवचनातून अनमोल मार्गदर्शन दोडामार्ग ता.१५-:* सदृगुरू यांच्या मनात असेल दुढ निश्चय असेल तर होणारे कार्य पार पडणार आत्मा हे एक मोठे सामर्थ आहे.तो खूप काही करु शकतो, जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या नशीबावर परमेश्वराने भोग लिहले आहेत ते भोगावे लागणार ते कुणालाही चुकलेले नाही.प्रत्येकाच्या कर्मानुसार सुख दू:ख हे आले आहे. विधीवत होणारी घटना…

Read More
You cannot copy content of this page