महाविकास आघाडी सरकारमुळे गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य
प्रसंगी आंदोलनात्मक पवित्रा घेणार: महेश गुरव कणकवली ता.३०-:* गावागावांमध्ये रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट बिल शासनामार्फत अनुदानाच्या माध्यमातून भरण्यात येत होती मात्र दोन वर्षापूर्वीच्या थकीत बिलांची रक्कम शासनाने दिलेली नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर गावागावात अंधार निर्माण होत आहे. या साऱ्याला राज्य शासनाचा नाकर्तेपणा जबाबदार असून जिल्ह्यातील सत्ताधारी याबाबत मूग गिळून गप्प का? असा सवाल कणकवली पंचायत…
