Global Maharashtra Breaking News

रेवंडी येथे जखमी मादी माकडाला ग्रामस्थांनी दिले जीवदान

*⚡मालवण ता.३१-:* खालची रेवंडी येथे वडाच्या झाडावरून दगडात पडून जखमी झालेल्या मादी माकडाला स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक उपचार करत जीवदान दिले. यानंतर या माकडास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. खालची रेवंडी येथे वडाच्या झाडावरून दगडात पडल्याने जखमी अवस्थेतील एक मादी माकड ग्रामस्थांना दिसून आले. दुखापतीमुळे माकडाच्या दोन्ही पायांची हालचाल होत नव्हती. यावेळी ग्रामस्थ अमोल वस्त, प्रशांत कांबळी,…

Read More

माणुसकीचा विचार करून देवबाग बंधाऱ्यास त्वरित पर्यावरण मंजुरी द्यावी…

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यावरण मंत्रालय मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन मालवण ता.३१-:* देवबाग ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सागरी किनारपट्टीवर बंधारा बांधणी कामासाठी मंजूर केला. तरी देवबाग गावची धोकादायक स्थिती लक्षात घेता या कामास पर्यावरण मंजुरी द्यावी. याबाबत निवेदन भाजप…

Read More

माणुसकीचा विचार करून देवबाग बंधाऱ्यास त्वरित पर्यावरण मंजुरी द्यावी…

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यावरण मंत्रालय मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन मालवण ता.३१-:* देवबाग ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सागरी किनारपट्टीवर बंधारा बांधणी कामासाठी मंजूर केला. तरी देवबाग गावची धोकादायक स्थिती लक्षात घेता या कामास पर्यावरण मंजुरी द्यावी. याबाबत निवेदन भाजप…

Read More

१ जूनपासून टोल सुरु कराल तर शिवसेनेशी गाठ

आमदार वैभव नाईक यांचा इशारा कणकवली ता.३१-:* मुंबई गोवा महामार्गासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लागलेल्या नाहीत.सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी झालेली नाही, लोकांच्या मागण्या देखील प्रलंबित आहेत. असे असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जून पासून टोल सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. याला नागरिकांचा विरोध असून जर १ जून पासून टोल सुरु कराल तर शिवसेनेशी गाठ…

Read More

टोल नाका फुटला तर जबाबदार प्रशासन असेल;भाजपाचा इशारा

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेऊन भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना *⚡कणकवली ता.३१-:* १ जून पासून अचानक टोल वसुली सुरू करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम.एच. ०७ पासिंगचा गाड्यांना पूर्णता टोल माफ करा.अन्यथा भारतीय जनता पार्टी चे जनआंदोलन सुरूच राहील, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकार्‍यांना दिला.दरम्यान येत्या चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

तर आम्ही कायदा हातात घेऊ अनंत पिळणकर

ओसरगाव टोल नाक्याचा मुद्यावरून राष्ट्रवादी आक्रमक कणकवली ता.३१-:* ओसरगाव टोल नाक्याचा मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जर जिल्ह्यातील सरसकट सर्व वाहनांना टोल माफी मिळाली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महामार्गावरील ओसरगाव टोल नाका येत्या काही दिवसात सुरू…

Read More

जिल्ह्यात सेवा शुश्रूशा गरीब कल्याण परिषदेचे आयोजन

माजी आमदार राजन तेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण सावंतवाडी ता.३१-:* : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सेवा शुश्रूशा गरीब कल्याण परिषद ठिकठिकाणी आयोजित केल गेल्याची माहिती माजी आमदार, राजन तेली यांनी दिली. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र तसेच भाजप कार्यालयात केंद्र सरकारच्या योजना…

Read More

ओसरगाव टोल नाक्यावर धडक देवुन तीव्र आंदोलन छेडणार

संदेश पारकर यांचा इशारा;टोलमाफीसाठी शिवसेना उद्या रस्त्यावर कणकवली ता.३१-:* एम.एच.07 नंबरप्लेट असलेल्या गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल माफी मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्या ओसरगाव टोल नाक्यावर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी व्हायलाच हवी तसेच जोपर्यंत…

Read More

नाटळमध्ये एस.टी.चालू करण्यासाठी कणकवली आगारात ग्रामस्थांची धडक

तीव्र आंदोलन छेडण्याचा उपसरपंच दत्ताराम खरात यांचा इशारा कणकवली ता.३१-:* कणकवली तालुक्यातील नाटळ गावामध्ये अद्याप एकही एस. टी. चालू झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी ३१ मे रोजी कणकवली एसटी आगारात धडक देत उपसरपंच दत्ताराम खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख यादव यांना निवेदन दिले . या वेळी उपसरपंच दत्ताराम खरात , नाटळ सोसायटी चेअरमन…

Read More

कणकवली पंचायत समितीकडून एमआरजीएस च्या कामांना गती

शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याचे यश आल्याचा दावा कणकवली ता.३१-:* कणकवली तालुक्यातील एमआरजीएसमधून अनेक गोठयांचे प्रस्ताव प्रलंबित होते. शिवसेनेकडे अनेक शेतकऱ्यानी तक्रारी केलेल्या होत्या. गेली २ वर्षे गोठ्यांचे प्रस्ताव होत नव्हते. या संदर्भात गटविकास अधिकारी (उच्च स्तर वर्ग 1) पंचायत समिती कणकवली यांची माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने ११ मे, २०२२ रोजी…

Read More
You cannot copy content of this page