ध्यान अध्यात्म आरोग्यासाठी महत्वाचे
अभिजित सामंत यांचे प्रतिपादन मालवण (प्रतिनिधी) माणसाच्या शरीरातील मनोमय कोश ते आनंदमय कोश हे अध्यात्म आहे. केवळ आसने किंवा प्राणायम करणे म्हणजे अध्यात्म नव्हे. आपण सर्व संसारिक माणसे असल्याने विचारांमध्ये आणि जगण्यात चढउतार येत असतात, त्यामुळे ध्यान अध्यात्म हे आरोग्यासाठी महत्वाचे आहे, असे प्रतिपादन अभिजित सामंत यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात…
