शासनाने ई कंपनीचे धोरण जाहीर करावे
जिल्हा व्यापारी मेळाव्यात ललित गांधी यांचे आवाहन;बदल स्वीकारण्याचे व्यापाऱ्यांना केले आवाहन ⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्ह्यातील व्यापारी कधीच दुकाने बंद ठेवत नाहीत. मात्र, मेळाव्याच्या दिवशी दुकाने बंद ठेवून व्यापारी एकतेची वज्रमूठ दाखवतो. कोरोना काळात ई कॉमर्स कंपनीने भरमसाठ कमाई केली. मात्र, ई कंपनीची पॉलिसी सरकारने आधी जाहीर करावी. महाराष्ट्र चेंबर्सने ज्या मागण्या केल्या त्या अर्थसंकल्पात मंजूर व्हाव्यात….
