पाडलोस केणीवाड्यात पाण्याची भीषण टंचाई
⚡बांदा ता.२१-: तीव्र उन्हाळ्यामुळे पाडलोस-केणीवाडा येथे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जनावरांना पाणी मिळणे दुरापास्त झाले तर बागायती मान टाकू लागल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी पाण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी काजू-नारळ बागायतदार आनंद कुबल यांनी केली आहे. फेब्रुवारी महिन्यालाच पाणी टंचाईची चाहूल लागण्यास सुरुवात होते. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी…
