सावंतवाडी शहरासह तालुक्यात अनेक भागात पाणी टंचाईचे संकट…
रूपेश राऊळ; आढावा बैठक आयोजित करा, तहसीलदारांशी केली चर्चा सावंतवाडी दि.१६ मेहवामानातील तापमान वाढत आहे तसेच उष्णतेच्या तीव्रतेने पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरांसह तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे मात्र तरीही प्रशासनाने याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी तहसीलदार…
