कासार्डे.ग्रामपंचायतीच्या वतीने ‘पंचप्राण शपथ’ ,वसुधा वंदन, वीरों का वंदन कार्यक्रम
⚡कणकवली ता.१३-: आज देशातील प्रत्येक घरी तीन दिवस भारताचा झेंडा फडकत असल्याने याचा अभिमान प्रत्येकाला आहे. याचमुळे आपला देश विविधतेत एकता निर्माण करीत आहे.असे प्रतिपादन कासार्डेचे सुपूत्र तथा वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यानी केले.ग्रामपंचायत कासार्डेच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शासनाच्या माझी माती, माझा देश उपक्रमाचा प्रारंभ मातीचा दिवा हाती धरून ‘पंचप्राण शपथ’…
