सावंतवाडी तहसीलदार उतरले भात कापणीसाठी शेतात…
अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांसोबत काम केल्यास समस्या समजणार : तहसीलदार श्रीधर पाटील ⚡बांदा ता.०६-: शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक पद्धत अवलंबली पाहिजे, ज्यामुळे मनुष्यबळाचा अभाव जाणवणार नाही. जुन्या बियाण्याबरोबरच नवीन संकरित बियाण्याची लागवड करणे गरजेचे आहे. संकरित भाताचा तांदूळ बाजारात जास्त दराने विकला जातो. श्री पद्धतीने लागवड केल्यास उत्पन्न अधिक मिळते. या सर्वांची सांगड घालण्यासाठी अधिकारी जेव्हा थेट…
