मुंबईत जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात:भाई चव्हाण…
⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हातून मुंबईत जाणार्या एसटी गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे मुंबईत जा-ये करणाऱ्या प्रवाशांना खाजगी गाड्यांना भरमसाठ तिकीट मोजून प्रवास करावा लागत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सवलती पासून वंचित रहावे लागत आहे. तरी रा. प. महामंडळाने मुंबईत जा-ये करणाऱ्या एसटी गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गांकडून होत असल्याचे कोकण विकास आघाडीचे…
