सिंपन प्रतिष्ठानचे कार्य वाखाण्याजोगे…
प्रा. सोमनाथ कदम यांचे प्रतिपादन : कणकवलीत सिंपनचा पुरस्कार प्रदान सोहळा.. ⚡कणकवली ता.१४-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार व विचार युवा पिढीने आत्मसात केले पाहिजेत. डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांचे युवा पिढीने वाचन केले पाहिजे. सिंपन प्रतिष्ठानचे कार्य वाखाण्याजोगे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर संघटनांनी घेतला पाहिजे. सामाजिक…
