पालकमंत्र्यांनी जनता दरबारात जनतेचे प्रश्न सोडविल्याने विरोधकांमध्ये पोटशूळ…
सुदेश आचरेकर: येणाऱ्या निवडणुकीत आमदार वैभव नाईकांना कुडाळ मालवणातील जनता जागा दाखवणार.. ⚡मालवण ता.१७-: ठाकरे शिवसेनेच्या आमदार, माजी खासदार आणि आता शहर मर्यादित असलेल्या नवीन नेत्यांनी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या जनता दरबारावर टीका करण्यापूर्वी गेली दहा वर्षे स्वतः जनतेसाठी कोणती विकासकामे मार्गी लावली याचे उत्तर द्यावे आणि मगच जनता दरबारात पालकमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याने विरोधकांच्या…
