देवगडात नुकसान होऊनही कोरोना काळात मच्छिमारांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले
प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मागणी *⚡देवगड ता.०८-:* कोरोना संक्रमण काळात तौक्ते चक्रीवादळ मध्ये नुकसान झालेले काही मच्छिमार सभासद क्वारंटाईन असल्याने त्यांचे नुकसानीचे नुकसानीचे पंचनामे करणे शक्य झाले नाही. त्या काळात कोरोना वाढता संसर्ग असताना अनेक मच्छिमार सभासदांना घरीच रहावे लागले त्यामुळे नुकसान होऊन ही पंचनामे होऊ शकले नाही .या सर्व मच्छिमार सभासदांच्या…
