कोकणाचा हवा तसा अपेक्षित विकास गेला पंच्चवीस वर्षात झालाच नाही…
राहूल नार्वेकर; आताचे सरकार कोकणच्या विकासाला चालना देणारे.. ⚡सावंतवाडी ता.२६-: कोकणचा हवा तसा अपेक्षित विकास गेल्या २५ वर्षात झालाच नाही, त्यामुळे आताचे सरकार कोकणच्या विकासाला चालना देत आहे, आगामी काळात त्याची फळ कोकणवासियांना येतील असा विश्वास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की सिंधुदुर्ग…
