*शेतकऱ्यांचा तोटा करणारा कायदा तात्काळ मागे घ्या अन्यथा माघार नाही*

बहुजन क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांचा इशारा; प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू*

*💫सावंतवाडी दि.१६-:* केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शेतक-यांचा तोटा करणारा हा कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा. अन्यथा माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी सगुण जाधव, राजीव कदम, कृष्णा जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page