राज्य, राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन…

ओरोस ता ९भारतीय डाक विभागामार्फत या वर्षी “ढाई आखर” या राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेचा विषय “डिजिटल युगात पत्रांचे महत्व” असे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. हि स्पर्धा खुली असून १८ वर्षापर्यंत व १८ वर्षावरील अशा दोन गटात होइल. १४ डिसेंबर २०२४ पर्यंत लिहिलेली पत्रे स्पर्धकांनी…

Read More

वैभववाडी तालुक्यातील दीड दोन वर्षात केलेली काम सर्व निकृष्ट दर्जाची…

मंगेश लोके:दोषींवर कारवाई करण्यासाठी ठाकरे सेनेच १० रोजी आंदोलन.. ⚡वैभववाडी ता.०८-: तालुक्यात गेल्या दीड दोन वर्षात केलेल्या कामे निकृष्ट दर्जाची आहेत. दर्जाहीन कामांमुळे रस्ते घाटरस्त्यातील संरक्षण भिंत वाहून गेली आहेत. या कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विरोधात ठाकरे शिवसेना १० ऑक्टोंबर ला आंदोलन छेडणार आहे.ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी…

Read More

कोळपे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती…!

वैभववाडी प्रतिनिधीकार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोळपे येथील शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा. पं. सदस्य विलास माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आ. नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. कोळपे गावातील या मोठ्या प्रवेशाने गावातील उबाठा गट खिळखिळा बनला. आहे आमदार नितेश राणे यांनी दिलेला हा सर्वात मोठा…

Read More

सावंतवाडी शहरात ३० रोजी शिवतेज मिञमंडळातर्फे खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०८-: शिवतेज मिञमंडळ गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात नरकासुर स्पर्धा आयोजित करत असून यंदा हे स्पर्धेचे ६ वे वर्ष आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ठिक ९ वाजता मोती तलावाच्या काठावर श्री.राम वाचन मंदीर सावंतवाडी ग्रंथालयाच्या समोरील जागेत भव्य दिव्य अश्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात येणार असून प्रथम…

Read More

बोट दुर्घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींच्या घरी अर्चना घारेंनी भेट देऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन…!

शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन… ⚡सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महीला कोकण अध्यक्षा अर्चना घारे यांनी निवती समुद्र किनारी बोट पलटी होऊन दुर्घटनेत मृत झालेल्या आनंद पराडकर श्रीरामवाडी व भाऊ येरागी खवणे यांच्या घरी अर्चाना घारे यांनी भेट घेऊन कुटुंबियांची सांत्वन केल. तसेच सौ.घारे यांनी निवती समुद्र किनारी ज्यांची बोट पलटी…

Read More

मळगाव हायस्कूल येथे “साधना कला अकादमी” सुरु…!

भगीरथ प्रतिष्ठानच्या डाॅ. प्रसाद देवधर यांच्याकडून साहित्यासाठी मिळाली मदत… ⚡सावंतवाडी ता.०८-: सध्याच्या घडीला शिक्षणासोबत मुलांना संगीताची गोडी निर्माण व्हावी, मुलांनी कला साधनांकडे वळावे, यासाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव मधील विद्यार्थ्यांसाठी “साधना कला अकादमी” स्थापन करण्यात आली आहे.दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या ठिकाणी कला साधना चे उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रमुख…

Read More

मालवण नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडणार…

मनसेच्या विशाल ओटवणेकर यांचा इशारा.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात माय लेकावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडून यात लहान मुलाच्या पायाचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत यापूर्वी मनसेने वेळोवेळी नगरपालिकेचे लक्ष वेधूनही नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नगरपालिकेने येत्या १५ दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून होणार भक्त निवास आणि हॉलची उभारणी…!

मालवण दि प्रतिनिधीआमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत प. पू. श्री राणे महाराज मठ कुसरवे -वराड येथे भक्त निवास आणि हॉलचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून हा निधी मंजूर केला होता….

Read More

आमदार नितेश राणेंनी घेतले जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली च्या दुर्गामातेचे दर्शन…!

⚡कणकवली ता.०८-: सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी जय भवानी गोंधळी समाज संघ कणकवली च्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात येते. कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी आज जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवलीच्या दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी जयभवानी गोंधळी समाज अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे उपाध्यक्ष शिवाजी भिसे यांच्याहस्ते…

Read More

तिलारी घाटरस्त्याची समितीकडून पाहणी…

दोडामार्ग (वा.)तिलारी घाटातून एसटी सुरु करावी की बंद ठेवावी याचा निर्णय आता गुरुवारी (ता. १०) होणार आहे. रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेली समिती आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील आणि त्यावर गुरुवारी निर्णय होईल.तिलारी घाटातून एसटी वाहतूक पूर्ववत सुरु करावी या मागणीसाठी चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी कोल्हापूर येथे उपोषण केले होते. त्यानंतर आज मंगळवारी…

Read More
You cannot copy content of this page