राज्य, राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन…
ओरोस ता ९भारतीय डाक विभागामार्फत या वर्षी “ढाई आखर” या राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेचा विषय “डिजिटल युगात पत्रांचे महत्व” असे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. हि स्पर्धा खुली असून १८ वर्षापर्यंत व १८ वर्षावरील अशा दोन गटात होइल. १४ डिसेंबर २०२४ पर्यंत लिहिलेली पत्रे स्पर्धकांनी…
