टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा…
सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त करुया:जिल्हाधिकारी अनिल पाटील.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो औषधोपचाराने पूर्णत: बरा होतो. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार सुरू करावा. त्वरित निदान आणि योग्य औषधोपचारामुळे क्षयरोग पूर्णपणे बरा होत असल्याने सर्वांनी यासाठी प्रयत्न करुन सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील…
