केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाला विरोधी पक्ष जाणूनबुजून करताहेत विरोध
*माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केला पत्रकार परिषदेतून आरोप *ð«कुडाळ दि.१४-:* देशातील कृषी क्षेत्रात क्रांती व्हावी शेतकरी समृद्ध, सशक्त- आर्थिक संपन्न व्हावा, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे या स्तुत्य हेतूने केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक आणले असे असतानाही देशावर गेली ७० वर्षे राज्य करणाऱ्या व शेतकऱ्यांना अंधारात दरीत ठेवण्याचे पाप करून शेतकऱ्यांसाठी काहीच न…
