कुडाळात भूजल पातळी वाढविण्यासाठी वृक्षारोपण मोहीम…
ठाकरे सेना आणि युवसेनेचा उपक्रम:आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच औचित्य.. ⚡कुडाळ ता.०१-: घटत चाललेली भूजल पातळी आणि भविष्यात उदभवणारा पाणी टंचाईचा धोका ओळखून ठाकरे सेना आणि युवा सेना कुडाळ शहरात आगळावेगळा उपक्रम राबविणार आहेत. भूजल पातळी वाढवुन ती टिकवून ठेवणारी सुमारे ५ हजार झाडं शहरातील घराघरात शिवसैनिक स्वतः येऊन लावून देणार आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे…
