आंबोलीत पुरात अडकलेल्या चार शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
सह्याद्री ऍडव्हेंचर गृपची तत्परता कुडाळ : आंबोली येथील नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकल्याची थरारक घटना घडली. मात्र, माहिती मिळताच ‘सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेलीच्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत या चारही जणांना आज दुपारी सुखरूप बाहेर काढले.नांगरतासवाडी इथं चार शेतकरी शेतात भात लावणीचे काम करत होते. दरम्यान, अचानक…
