उदय सामंत नावाचेच पालकमंत्री
खासदार, आमदारांना जनतेचे देणे-घेणे नाही;सावंतवाडी येथे नारायण राणेंचे टिकास्त्र *ð«सावंतवाडी दि.१४-:* जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मृत्यू दरही वाढत आहे. परंतु असे असताना देखील जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार काय करत आहेत? असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. आज कोलगाव येथील ग्राम विलगी करण…
