संशोधनाचा उपयोग आंबा बागायतदारांना होईल-डॉ.सावंत
ð«वेंगुर्ला दि.२२-: मागील ३ वर्षे सातत्याने पावसाचे प्रमाण वाढत असून डिसेंबरपर्यंत पाऊस पडत आहे. त्यामुळे आंब्याला पालवी येऊन मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडते. याबाबत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठामध्ये संशोधन चालू आहे. भविष्यात या संशोधनाचा उपयोग आंबा बागायतदारांना होणार असल्याचे प्रतिपादन सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत यांनी केले. फोटोओळी – राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त डॉ.बी.एन.सावंत यांनी मार्गदर्शन…
