शासनाने अंत न पाहता एस.टी.कर्मचाऱ्यांना वेळीच न्याय द्यावा
प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.१९-:* एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठीच आहे. त्यांना न्याय देण्याअगोदरच संप मोडीत काढणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार म्हणावा लागेल. शासनाचे हे कामगार विरोधी धोरण लक्षात घेऊन प्रत्येक कर्मचारी व प्रवासी जनतेने आता मोठी चळवळ उभी केली पाहीजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन…
