सावंतवाडीत वीज तोडणीवरून मनसे आक्रमक…
थकबाकीदार शासकीय कार्यालयांवर कारवाई का नाही..?: मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा संताप सवाल.. सावंतवाडी : एका महिन्याच बील थकित असल्यास सामान्यांचा वीज पुरवठा बंद करता, स्मार्ट मिटर लावण्यासाठी जबरदस्ती करता. मग, १७ लाख थकबाकी असलेल्या शासकीय कार्यालयांची वीज खंडीत का करत नाही ? असा कोणता शासन निर्णय आहे का, असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला….
