भर बाजारपेठेत गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी…

लक्ष वेधून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष: नगरसेवक देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर यांची नाराजी.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ मधील मुख्य बाजारपेठेतील हॉटेल चंदू भुवन समोरील गटार गेली अनेक वर्षे तुंबलेल्या अवस्थेत असून, गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिक, व्यापारी तसेच परिसरातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरही या समस्येकडे दुर्लक्ष होत…

Read More

वेंगुर्ला मठ येथील विविध अपूर्ण कामाबाबत शासनाने लक्ष द्यावे…

मठ कार्यक्षेत्रातील धोकादायक बाबीकडे अजित नाईक यांचे दुर्लक्ष का ? ⚡वेंगुर्ला ता.१७-:वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी विशेष बैठक घेऊन केलेल्या सूचनानुसार वेंगुर्ला सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काम हाती घेत साईडपट्टी भरावाचे काही भाग वगळता ‘चांगले’ काम केले आहे. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु एमईसीबी विभाग व संबंधित मक्तेदार मात्र काम करण्याचे…

Read More

ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधातील बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज…

रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या उपाययोजना.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१८-: ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने राज्य व देशात कार्यरत असलेल्या ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात मंगळवार दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अन्न…

Read More

साईल तळकटकर यांचा मनसे कडुन सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१८-: महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त साईल तळकटकर यांना कोकणची लोकप्रिय कलेतुन राज पाञ साकारून त्याला अभ्यासपुर्वक प्रबोधनाच्या माध्यमातुन पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात आदर युक्त स्थान निर्माण केल. दशावतार कंपनीतुन किंवा संयुक्त दशावतार यातुन आपली कला सादर केली हे हेरून राजधानी सेवा प्रतिष्ठान आणि अनुश्री फाऊंडेशन, कराड सातारा यांनी सर्व…

Read More

बांधकाम कामगारांच्या सभेत विविध प्रश्नांवर चर्चा…

जिल्हा कार्यकारीणीची निवड:जिल्हाध्यक्षपदी आत्माराम साटेलकर.. ⚡कुडाळ ता.१८-: कुडाळ येथे जिल्हातील बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगार यांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या. यावेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली.बांधकाम कामगारांच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कामगारांना प्रामुख्याने भेडसावत असलेली अडचण म्हणजे, काही गावांमध्ये ग्रामसेवक सही देत नाहीत. तसेच शिष्यवृत्ती सारखे लाभ अजूनही प्रलंबित…

Read More

वेंगुर्ला मारुती मंदिर स्टॉप येथे मुख्य मार्गांवर वाहतुकीस अडथळा…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला शहरातून मठमार्गे सावंतवाडी – कुडाळकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवर वाळू ओतण्यात आली असून काम करण्यात येत आहे. शहरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मारुती मंदिर हा मुख्य स्टॉप आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात एस. टी. साठी प्रवासी थांबतात. तसेच सर्वच वाहनांची मोठी वाहतूक सुरु असते. परंतु मुख्य मार्गांवर बिनधास्तपणे काम करण्यात येत असून यामुळे…

Read More

साटेली येथे उद्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

अनिकेत मांजरेकर मित्रमंडळाचा पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: साटेली तर्फ सातार्डा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये मंगळवार दि. १९ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मांजरेकर व मित्रमंडळ तसेच बांदा येथील डायग्नोस्टिक, पॉलीक्लिनिक व आयकेयर सेंटर, कुडाळ येथील सुयश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या तपासणी शिबिराचे आयोजन…

Read More

मळेवाड पंचक्रोशीत विद्युत पुरवठा चा धुमशान…

⚡सावंतवाडी ता.१८-: मळेवाड पंचक्रोशीत सायंकाळपासून विजेचा लपंडाव सुरू झाला असून,पावसाच्या सरी सुरू होताच वीज पुरवठा गायब होण्याचा प्रकार घडत आहे.वीज पुरवठा सारखा सारखा खंडित होत असून यामुळे विद्युत उपकरणांना धोका निर्माण झाला आहे. विद्युत उपकरणे निकामी होत आहेत.यामुळे वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला असून,पाऊस सुरू व्हायच्या आधीच जर विद्युत पुरवठा सुरळीत नाही तर ,पुढे पावसाळ्यात…

Read More

मळेवाड जंक्शन येथे वाहतूक कोंडी…

⚡सावंतवाडी ता.१७-: मळेवाड जंक्शन येथे वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सुट्टीमुळे बरेच पर्यटक जिल्ह्यात आले असून,येथील समुद्र किनाऱ्यावर,पर्यटन स्थळांवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असून,मळेवाड जंक्शन येथे बऱ्याच वाहनांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने उभी करत असल्याने,सर्वसाधारण पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात…

Read More

क्रांतीनंतरची प्रतिक्रांती थांबविण्यासाठी धम्म प्रचार व प्रसार महत्वाचा…

डॉ. भीमराव आंबेडकर:कुडाळ मध्ये ९ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात.. ⚡कुडाळ ता.१७-: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समाज टप्प्याटप्प्याने बदलण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी केला. या बदलत्या समाज प्रवाहात डॉ बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा. समाजात क्रांतीनंतर झालेली प्रतिक्रांती थांबविण्यासाठी धम्म प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी…

Read More
You cannot copy content of this page