Headlines

ना. उदय सामंत यांच्या
दीर्घायुष्यासाठी उद्या कणकवलीत कार्यक्रम

⚡कणकवली ता.२६-: महाराष्ट्र राज्याचे उद्येगमंत्री ना. उदय सामंत यांच्यादीर्घायुष्यासाठी कणकवलीचे ग्रामदेवत श्री स्वयभू मदीर येथे 26 डिसेंबर रोजी दुग्धाभिशेकाचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता आयोजित केला आहे. तरी सर्व मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी स्वयभू मंदिर येथे उपस्थित रहावे. या कार्यक्रमानंतर श्रत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . तरी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित…

Read More

असलदे येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर; 26 रोजी उद्घाटन

⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर झाले असून या इमारतीचे उद्घाटन समारंभ सोमवार 26 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रामपंचायत असलदे येथे कणकवली तहसीलदार आर.जे. पवार यांच्या हस्ते होणार आहेयावेळी नांदगाव मंडल अधिकारी विद्या जाधव तलाठी लुडबे,असलेले सरपंच पंढरी वांगणकर, नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत डामरे ,उपसरपंच संतोष परब ,सोसायटी चेअरमन भगवान लोके,…

Read More

मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला मिळाला मुहूर्त

मंत्री केसरकर यांनी केला शुभारंभ;एक कोटींचा होणार खर्च:सर्व पक्षियांची होती मागणी सावंतवाडी ता.२५-: बहुचर्चित ठरलेल्या मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून. आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आले आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी प्रयत्न केले होते. तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी…

Read More

ग्राहक दिन कार्यक्रमाची औपचारिकता पुरता नको

विद्यार्थी, ग्राहकांमध्ये जागृती महत्वाची;राष्ट्रीय ग्राहक दिनी उमटला सुर मालवण दि प्रतिनिधीराष्ट्रीय ग्राहक दिन हा शासकीय कार्यक्रम केवळ औपचारिकता राहू नये. तर ग्राहक आयोगाबाबत विद्यार्थी, ग्राहकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे असाच सूर आज राष्ट्रीय ग्राहक दिनात उमटला. मालवण तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी, तो अधिक सजग बनावा, फसविला…

Read More

देवबाग बसफेरीच्या समस्या न सोडविल्यास आमरण उपोषण – सुरेश बापर्डेकर

⚡मालवण ता.२४-: मालवण – देवबाग एसटी बस फेरीबाबत प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे. या समस्यांबाबत ग्रामस्थ विद्यार्थी यांनी आवाज उठवूनही आगार व्यवस्थापनाकडून उपाययोजना होत नसून मालवण आगारप्रमुखांकडून तारकर्ली देवबाग ग्रामस्थांना वेठीस धरले जात आहे, असा आरोप तारकर्ली मधील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईचे सचिव सुरेश बापर्डेकर…

Read More

वेत्ये येथे दुचाकी, चार चाकीत अपघात

दुचाकीस्वार किरकोळ जखमी;दोन्ही वाहनांचे नुकसान ⚡सावंतवाडी ता.२४-: मुंबई गोवा महामार्गवर वेत्ये येते चार चाकी व दुचाकी यांच्यात अपघात झाले असून या दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी सहा वाचण्याचा सुमारास वेत्ये येथे घडला. याबाबत अधिक माहिती अशी की दुचाकी स्वार आपल्या मोटारीने रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या चार चाकी वाहनाने त्याला…

Read More

आजगाव शाळेने सांस्कृतिक शिक्षण द्यावे

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात खा राऊत यांचे आवाहन सावंतवाडी : आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीडशे वर्षे झालेल्या केवळ तीन मराठी शाळा असून त्यात आजगाव शाळेचा सामावेश आहे. हे आजगावचे भूषण असून शाळेने दर्जेदार शिक्षणाबरोबर सुसंस्कृतीचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या शाळेत रशियातून एक विद्यार्थी प्रवेश घेतो, ही बाब जिल्हावासियांना गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक…

Read More

प्रज्ञा मोर्ये, वैष्णवी वाडकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

नट वाचनालय स्पर्धेचा निकाल जाहीर बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित शालेय वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पाचवी ते सातवी प्राथमिक गटात प्रज्ञा तुषार मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) तर आठवी ते दहावी या माध्यमिक गटात वैष्णवी अशोक वाडकर (नूतन…

Read More

राजन तेलींकडून वेंगुर्ल्यात ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा

⚡वेंगुर्ला ता.२४-: परस्परातील राग, मत्सर विसरुन सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम नांदावे हा येशुचा संदेश देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने शांतता फेरी काढली जाते. वेंगुर्ला भाजपचे तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सायमन आल्मेडा यांच्या माध्यमातून परबवाडा – मासुरेवाडी येथे शांतता फेरीचे आयोजन केले होते. या शांतता फेरीत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सहभागी होत नाताळच्या…

Read More

नुतन लोकप्रतिनिधींचे भाजपातर्फे अभिनंदन

⚡वेंगुर्ला ता.२४-: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचात निवडणुकीतील विजय सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते पिराचा दर्गा येथील भाजपा कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. यामध्ये आसोली व परबवाडा ग्रामपंचायतीमधील विजेत्या सरपंच व सदस्यांचा समावेश होता. यावेळी सुजाता देसाई, समिर चिदरकर, किरण पवार, संजय माळगांवकर यांच्यासह परबवाडा व आसोली गावातील ग्रामस्थ उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page