भाजी मंडई बाबत केसरकारांची एकाधिकारीशाही चालणार नाही
संजू परब; व्यापारांचे पुनर्वसन केल्याशिवाय भूमिपूजन नको… ⚡सावंतवाडी ता.२२-: भाजी मंडई बाबत अलीकडे केसरकारांनी घेतलेल्या बैठकीबाबत आपण समाधानी नाही सर्व पक्ष्यांना विश्वासात घेऊन व्यापाऱ्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे केसरकारांनी एकाधिकारीशाही चालणार नाही अशी रोखठोक भूमिका आज माजी नगराचा संजू परब यांनी मांडली. दरम्यान शहरातील आपल्या काळात सुरू झालेली सेल्फी पॉइंट व शिवाजी स्मारक यांची काम केवळ…
