बांद्यात पावसाळापूर्व वीज व्यवस्थेची कामे तातडीने करण्याची मागणी…
⚡बांदा ता.०२-: बांदा शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे रस्त्याकडील जीर्ण झाडे व फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडण्याच्या घटना घडतात. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन नागरिक, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर भाजपाचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट देऊन पावसाळापूर्व कामांचे नियोजन तातडीने करण्याची मागणी…
